काय आहे ऑपरेशन सिंदूर? पाकिस्तानात घुसून दहशतवादी ठिकाणं उडवली…

ऑपरेशन सिंदुर अंतर्गत भारतीय सैन्य दलाने पहिली कारवाई केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेली पहिली कारवाई…

पाकिस्तानवर हवाई हल्ला, 9 दहशतवादी तळं उद्ध्वस्त, भारताची मोठी कारवाई…

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे. भारताकडून बुधवारी मध्यरात्री…

बुधवारी पाच ठिकाणी माॕक ड्रील,अफवांवर विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी…

रत्नागिरी : जिल्ह्यात उद्या सायंकाळी 4 वाजता पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करण्यात…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार:SC चे 4 महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचे आदेश; ओबीसींना 2022 पूर्वीचे आरक्षण..

मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील 4 महिन्यांच्या आत घेण्याचे महूत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी…

पैसा फंड कनिष्ठ महाविद्यालयाच्या तीनही शाखांचा निकाल शंभर टक्के,उज्वल यशाची परंपरा कायम…

जे डी पराडकर/संगमेश्वर – संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान,…

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच बाजी, कोकण विभाग पुन्हा नंबर वन…

मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी ६…

संगमेश्वर तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना पालकमंत्र्यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी साहित्य वाटप…

रत्नागिरी- संगमेश्वर तालुक्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते अत्यावश्यक संच, सुरक्षा संच…

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली…

*पुणे-* राज्यातील बारावीचा निकाल उद्या (सोमवारी) 5 मे रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक…

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला; ३ जवानांचा मृत्यू…

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील बॅटरी चष्मा येथे लष्कराचा ट्रक सुमारे २००-३०० मीटर दरीत कोसळल्याने तीन जवानांचा…

पतित पावन मंदिर हे स्वा. सावरकराचा वारसा व दानशूर भागोजी शेठ किराचे  दातृत्व यांचा वारसा आहे तो आपण जपला पाहिजे.- पालकमंत्री डॉ. उदय सामंत …

रत्नागिरी /प्रतिनिधी- दोन्ही बाजूच्या लोकांशी आपलं बोलण झालं असून एकत्र बसून हे वाद मिटवले पाहिजे असे…

You cannot copy content of this page