कोकणात CNG Gas चा तुटवडा, हायवेवर वाहनांच्या रांगा, महानगर गॅसचे नियोजन शून्य कारभार, प्रवासांचे हाल कारवाई करण्याची मागणी,

रत्नागिरी: सुट्टी हंगामानिमित्त गावच्या दिशेने येत असलेल्या चाकरमान्यांना सीएनजीच्या तुटवड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. सीएनजी…

४ हजार ६३२ कासवांची पिल्ले गावखडी समुद्रात झेपावली…

रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले या कासवाच्या जातीची गावखडी कासव संवर्धन केंद्रामध्ये यावर्षीच्या विणीच्या हंगामात १५३ घरट्यांच्या…

पाकिस्तानी पंतप्रधानांनी अमेरिका, सौदी आणि चीनचे मानले आभार:शाहबाज म्हणाले- भारताने आधी हल्ला केला, आम्ही युद्धाला त्याच्या समाप्तीपर्यंत घेऊन जाऊ…

इस्लामाबाद- भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री ११:३० वाजता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा खोटा दावा…

युद्ध थांबले आहे… भारत, पाकिस्तान आणि अमेरिका काय म्हणाले ते जाणून घ्या…

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर झाली आहे. भारताशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तान अनेक दिवसांपासून अमेरिकेच्या संपर्कात होता.…

पाकच्या कुरापती सुरूच..! भारताच्या १५ लष्करी तळांवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न, लाहोरमधील एअर डिफेन्स यंत्रणा ध्वस्त…

पाकिस्तानने काल रात्री भारताच्या १५ लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने…

मोठ्या पडद्यावर आंबेडकर, सरदार पटेल जिवंत करणारे प्रसिद्ध मेकअप मॅन विक्रम गायकवाड यांचं निधन…

विक्रम गायकवाड यांनी वयाच्या 61 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गायकवाड यांच्या निधनानंतर कुटुंबावर…

पुण्यातील तरूणीला पाकचा पुळका, इन्स्टाग्रामवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ लिहील्याने गदारोळ, थेट अटक…

भारतात राहूनही पाकिस्तानचा पुळका आलेल्या अवघ्या 19 वर्षांच्या तरूणीने ‘पाकिस्तान झिंदाबाद’ असं लिहीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म…

पाकिस्तानचे तीन तुकडे होणार?, भारताच्या जबरदस्त प्रहारनंतर डिफेन्स एक्सपर्ट्स काय म्हणतात?

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे मृत्यू झालेल्या दहशतवादी पाकिस्तानी झेंड्यात लपटलेले दिसले. तसेच त्यांच्या दफनविधीला लष्करचे अधिकारी…

मोठी अपडेट! पाकिस्तानला दाखवले दिवसा तारे, बांगलादेशाविरोधात भारताची मोठी ॲक्शन…

भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध ताणल्या गेले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सीमा रेषेवर पाककडून सातत्याने ड्रोन, मिसाईल…

मान्सून 27 मे रोजी केरळात पोहोचण्याची शक्यता:4 दिवस आधी; हवामान खात्याने म्हटले- 16 वर्षांनंतर अपेक्षेपेक्षा लवकर येण्याचा अंदाज…

नवी दिल्ली- नैऋत्य मान्सून देशात नियोजित वेळेपेक्षा ४ दिवस आधी पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवामान खात्याने…

You cannot copy content of this page