राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन…, स्वच्छतेमध्ये सातत्य असायला हवे, त्याची शिस्त हवी – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

रत्नागिरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

खेडमधील समुदाय संसाधन व्यक्तींना स्मार्ट मोबाईल वितरण… महिलांचा सन्मान, आदर हेच आमचे प्राधान्य – पालकमंत्री उदय सामंत..

*रत्नागिरी : महिलांचा सन्मान, महिलांचा आदर हेच आमचे प्राधान्य आहे. त्यांना सक्षम करण्यासाठी, त्यांची उन्नती करण्यासाठी…

खेड उपविभागीय कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन….

रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुदळ मारुन आणि कोनशिला अनावरण करुन, खेड उपविभागीय कार्यालयाचे…

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळाचा आता खाकी रंगाचा गणवेश…भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रयत्नांना आले यश…

रत्नागिरी : रत्नागिरी, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली अशा 15 जिल्ह्यांमध्ये विविध संपूर्ण सरकारी आस्थापना, नगर परिषद,…

मनसे नेते डाॅ. मनोज चव्हाण याचे कडून कळंबुशी गावात सहा सौरदीप बसवले!

श्रीकृष्ण खातू /धामणी- कळंबुशी गावाचे सुपुत्र तसेच जुगाई देवी गणपती म़दिरासाठी चांगल योगदान असलेले व आपल्या…

दिल्लीत मराठी माणसाचा डंका! फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये तब्बल २८०० रुपयांना त्यांच्या नावानं मिळतो चहा, ‘या’ अवलियानं लिहिल्यात कादंबऱ्या ..

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, यश नशिबानं मिळतं. परंतु, 70 वर्षांच्या लक्ष्मणराव शिरभाते यांनी हे खोटं…

कोळंबे येथील मुळ्ये हायस्कूल- महाविद्यालयातील तीन मुलींचा विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल!..

रत्नागिरी – संगमेश्वर तालुक्यात असलेल्या कोळंबे येथील कमळजाबाई पांडुरंग मुळ्ये हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या तीन विद्यार्थिनींचा…

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया: आरबीआयचा छोट्या बँकांना सल्ला, म्हणाले- जबाबदार राहा, असे करू नका…

नवी दिल्ली- स्वामिनाथन यांनी अलीकडेच बेंगळुरू येथे स्मॉल फायनान्स बँक संचालकांच्या परिषदेत आपल्या भाषणात सांगितले की,…

बापरे! देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक वीज महाग; राज्य वीज ग्राहक संघटनेचा आरोप…

राज्यातील सध्याचे महावितरण कंपनीचे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीजदर खूपच महाग आहेत. राज्यातील सरासरी देयक दर…

पीएम किसान योजनेच्या १८ व्या हप्त्याचे पैसे नवरात्रीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत, केवायसी करावंच लागणार!…

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी, ५ ऑक्टोबर २०२४ रोजी ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ व्या हप्त्यापोटी २०…

You cannot copy content of this page