वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने शेतकऱ्यांना आधार देण्याची व्यवस्था निर्माण केली- सुभाषराव चव्हाण…

कृषी दिनानिमित्त कृषी मेळावा उत्साहात,वाशिष्ठी डेअरी आयोजित कृषी मेळाव्यात शासनाच्या कृषी विभागातर्फे नोंदणीकृत शेतकऱ्यांना काजू रोपांचे…

मूकबधिर विद्यार्थी होत आहेत आत्मनिर्भर- डॉ. अक्षय फाटककै. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाचा ४५ वर्धापनदिन उत्साहात…

रत्नागिरी : मूकबधिर विद्यार्थी आत्मनिर्भर होत आहेत. या विद्यार्थ्यांची प्रगती पाहून मी थक्क झालो आहे. संस्था…

सहदेव बेटकर यांची भाजपच्या रत्नागिरी दक्षिण ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड,भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मुंबईत नियुक्ती पत्र प्रदान..

*मुंबई दि. १ :* भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती आणि भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष…

विकसित भारत जी राम जी योजना अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी हातात हात घालून ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवावी – मुख्य कार्यकारी अधिकारी वैद्यही रानडे..

रत्नागिरी, दि. २ : विकसित भारत जी राम जी ही योजना ग्रामीण भागात अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी, एनजीओ…

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे वृक्षारोपणाने ‘कृषि दिन’ साजरा…

*रत्नागिरी :* आपल्या देशामध्ये हरितक्रांती सन १९६० च्या दशकामध्ये झाली. देशाची ५२% लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.…

रत्नागिरीतील ॲड. सागर कळंबटे राष्ट्रीय कबड्डी पंच..

*रत्नागिरी :* राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत रत्नागिरीचे सुपुत्र ॲड. सागर शिवाजी कळंबटे यांनी विशेष प्राविण्य मिळवत…

माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना स्थगिती:मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानंतर राज्य माहिती आयोगाची माघार; अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मोठे यश…

मुंबई- राज्य सरकारने माहिती अधिकार (RTI) कायद्यात केलेल्या वादग्रस्त बदलांना अखेर तूर्तास स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ…

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; बौद्ध विहार शेडची संरक्षक भिंत कोसळली…

गुहागर : तालुक्यात सोमवारपासून सक्रिय झालेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून तालुक्याला चांगलेच झोडपले. बुधवारी देखील दिवसभर धो-धो…

ब्रिटीशकालीन वखार परिसर सुशोभिकरणाचे चिरेबंदी बांधकाम ढासळले, कारवाईचे निर्देश…

राजापूर : पर्यटन संचालनालय विभाग महाराष्ट्र शासन मार्फत सुरू असलेल्या राजापूर शहरातील ब्रिटीशकालिन वखार सुशोभिकरण प्रकल्पाच्या…

पावसाळी अधिवेशन:शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीकामासाठी गौणखनिज रॉयल्टीमुक्त; ट्रॅक्टरवर कारवाई होणार नाही…

मुंबई- राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी…

You cannot copy content of this page