सहा महिन्यानंतर बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले, ‘जय बद्री विशाल’चा घोष करत भाविकांनी घेतलं दर्शन…

बद्रीनाथ धामचे दरवाजे आज सकाळी ६ वाजता उघडण्यात आले आहेत. यावेळी दर्शनाकरिता आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी…

दिनांक 13 मे 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून ‘या’ राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडं दुर्लक्ष करू नये; जाणून घ्या १२ राशींचं राशी भविष्य…

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा…

नाशिक दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांकडील नऊ मोठ्या बॅगांमध्ये काय होतं? विरोधकांच्या आरोपांवर शिंदे गटाचं उत्तर, म्हणाले…

शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे संभाजीनगरला येताना किती बॅगा घेऊन आले होते ते…

आरसीबीचा विजयी पंच, प्लेऑफचं आव्हान कायम, दिल्लीचं पॅकअप !…

आरसीबीने घरच्या मैदानात दिल्ली कॅपिट्ल्सवर विजय मिळवला आहे. आरसीबीचा हा आयपीएलच्या 17 व्या हंगामातील सलग 5…

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; महाराष्ट्रातील ‘या’ दिग्गज नेत्यांमध्ये होणार ‘टाईट-फाईट’…

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यात आज (13 मे) देशातील 10 राज्यांमधील 96 मतदारसंघात…

लोकसभा निवडणूक 2024 : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, 5 केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज रिंगणात…

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 9 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान होणार आहे. या…

मुंबई गोवा महामार्गावरील आंबेवाडी नाका येथील रस्ता खचला, वाहनचालकांसह प्रवाश्यांच्या जिवाला धोका..

कोलाड ( श्याम लोखंडे ) :पावसाळा सुरु होण्याच्या काही दिवस अगोदर कोलाड आंबेवाडी चौकातील उड्डाण पुल…

नरवण कुणबी ग्रामस्थ मंडळ (रजि.), मु.नरवण, ता.गुहागर, जि.रत्नागिरी या मंडळाचा ५५ वा वर्धापनदिन सोहळा ०४ मे २०२४ ते ०८ मे २०२४ या कालावधीत लोकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात साजरा झाला. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते…

गुहागर ,प्रतिनिधी- तरूणांसाठी दिनांक ०४ व ०५ मे रोजी “क्रिकेटचे सामने” भरविण्यात आले होते. गावातील विविध…

पालकमंत्री आणि सा. बां . मंत्री या दोघा कॅबिनेट मंत्र्यांच्या लेखी आदेशानंतरही निढळेवाडीतील नागरिक दोन वर्षे रस्ता पाखाडीचे प्रतिक्षेतच….

संगमेश्वर ( मकरंद सुर्वे संगमेश्वर ) : मुंबई गोवा हायवेच्या उभारणीचे काम गेली अनेक वर्षे चालू…

तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू…

चेन्नई- तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच महिलांसह ८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या…

You cannot copy content of this page