डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट; आठ ठार, पाच लाखांची मदत जाहीर, राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त…

डोंबिवली एमआयडीसी फेज दोनमधील अंबर केमिकल कंपनीमध्ये स्फोट होऊन आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झालाय. यामध्ये जवळपास…

रस्ता साईड पट्ट्यांची कामे युद्धपातळीवर करा…, कचऱ्याची विल्हेवाट लावा, सर्वच यंत्रणांनी सतर्क राहून काळजी घ्यावी -पालकमंत्री उदय सामंत..

*रत्नागिरी, दि. 23 मे 2024 : जिल्ह्याला असणारी निसर्ग वादळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क…

पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या बाजूला असणारे मातीचे ढिगारे हटवावेत… दुरुस्ती, साईड पट्टीच्या कामाबरोबरच महामार्गाचे काम गतीने करा – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह..

रत्नागिरी, दि. २३ मे 2024 :- पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस…

सावर्डे उपविभागात महावितरणने केला युद्धपातळीवर वीज पुरवठा सुरळीत…

रत्नागिरी, दि. २३ मे 2024- सावर्डे उपविभागातील एकूण 25,500 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद होता. वादळ व…

निधी मंजुर होवुनही अर्जुना कालव्याचे काम रखडले , पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ व नियोजनशुन्य कारभाराचा फटका…

कालव्याची कामे रखडल्याने शेतकरी पाण्यापासुन वंचित, शेतकऱ्यान्मध्ये नाराजी राजापूर /प्रतिनिधी – पंतप्रधान सिंचन योजनेतंर्गंत कोट्यावधी रूपयांचा…

मान्सूनपूर्व पावसाचा अलर्ट असतानाही चिखलाचे साम्राज्य, आरवली – तळेकांटे कॉन्ट्रॅक्टर जे एम म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनी यांचा निष्काळजीपणासमोर…

मकरंद सुर्वे ,संगमेश्वर-संगमेश्वर तालुक्याला मान्सून पूर्व पावसाने झोडपले असून वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मुंबई गोवा राष्ट्रीय…

संगमेश्वर तालुक्यातील मान्सून पूर्व पावसाने झोडपले…

संगमेश्वर -( मकरंद सुर्वे संगमेश्वर) : संगमेश्वर तालुक्यात मान्सून पूर्व पावसाने झोडपले असून वादळी वाऱ्यासह पडत…

हैदराबादचा पराभव करत कोलकाता फायनलमध्ये; श्रेयस-व्यंकटेशची नाबाद अर्धशतके…

अहमदाबाद l 22 मे’ आयपीएल 2024 स्पर्धेच्या फायनलच्या तिकिटासाठी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात…

उजनी धरणात बोट बुडाल्यानं सहा जण बेपत्ता, धाडसानं पोहणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे वाचले प्राण…

उजनी धरणात बोट उलटल्याची मोठी दुर्घटना मंगळवारी सायंकाळी घडली आहे. दुर्घटनेत एकाचे प्राण वाचले आहेत. तर…

मुंबईतील मतदानाची टक्केवारी घटण्यास जबाबदार कोण?; भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा सवाल…

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडलं. मुंबईत बऱ्याच ठिकाणी मतदान संथ गतीनं…

You cannot copy content of this page