३० कोटींचे क्रीडा संकुल; अवकाळीग्रस्त आंबा, काजू बागायतदार,५६ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ९८ कोटी ४४ लाख रुपये थेट जमाजागतिक स्तरावर रत्नागिरीला उज्ज्वल करण्यासाठी प्रशासन कार्यरत,८० व्या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मांडला जिल्ह्याच्या विकासाचा आलेख…

रत्नागिरी- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या…

जिल्हास्तरीय लोकशाही दिन,जुनी प्रकरणे वेळेत निकाली न काढल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई- जिल्हाधिकारी मनुज जिंदल..

रत्नागिरी, दि. ३ ऑगस्ट : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या या स्थानिकस्तरावरच सुटायला हव्यात. त्यासाठी अन्य विभागांची…

महसुली प्रकरणांतील चुका तातडीने दुरुस्त करा, अन्यथा कारवाई..

भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी आणि लोकाभिमुख कारभार करा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा.. *रत्नागिरी :* जिल्ह्यातील…

आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…

रत्नागिरी- गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील आंबा घाटात…

गोपाळगड भूसंपादनाला अधिकृत सुरुवात; खाजगी मालकीचा वाद अखेर संपणार!**इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण; संवर्धनाच्या कामांना मिळणार गती..

*रत्नागिरी :* रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि राज्य संरक्षित स्मारक असलेल्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्यावरील…

ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’- पालकमंत्री डॉ. उदय सामंत..आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शिकेचे प्रकाशन; विविध शासकीय योजनांच्या लाभांचे थेट वाटप..

​ रत्नागिरी- ग्रामीण भागातील जनतेला शासकीय दाखले आणि त्यांच्या इतर कामांसाठी वारंवार शहरात येण्याचा मनस्ताप टाळण्यासाठी…

रत्नागिरी महसूल विभागात खळबळ; उपजिल्हाधिकारी निशा कांबळे निलंबित, हर्षलता गेडाम यांच्यावर विभागीय चौकशी…

रत्नागिरी:- प्रशासकीय अनियमिततेच्या कारणावरून शासनाने रत्नागिरीतील दोन उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. महाराष्ट्र…

दहिवली दुर्घटना: बाधितांना १००% मदत; पुनर्वसनासाठी नवा आराखडा,राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन…

रत्नागिरी, दि. ८ : दहिवली येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी…

जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा करणार; नूतन जिल्हधिकारी मनुज जिंदल यांची ग्वाही…

रत्नागिरी : जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे येथे पर्यटनाला चालना देणे शक्य आहे. पर्यटकांचा ओढा…

आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक संपन्न,सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे; मुख्यालय सोडू नये,पालकमंत्री डॉ. उदय सामंत…

रत्नागिरी- सध्याच्या पावसाळी परिस्थितीत जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे, मुख्यालय सोडू नये, अशा सूचना पालकमंत्री डॉ.…

You cannot copy content of this page