रत्नागिरी- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या…
Tag: Jilha adhikari Ratnagiri
जिल्हास्तरीय लोकशाही दिन,जुनी प्रकरणे वेळेत निकाली न काढल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई- जिल्हाधिकारी मनुज जिंदल..
रत्नागिरी, दि. ३ ऑगस्ट : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, समस्या या स्थानिकस्तरावरच सुटायला हव्यात. त्यासाठी अन्य विभागांची…
महसुली प्रकरणांतील चुका तातडीने दुरुस्त करा, अन्यथा कारवाई..
भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी आणि लोकाभिमुख कारभार करा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा.. *रत्नागिरी :* जिल्ह्यातील…
आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…
रत्नागिरी- गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील आंबा घाटात…
गोपाळगड भूसंपादनाला अधिकृत सुरुवात; खाजगी मालकीचा वाद अखेर संपणार!**इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी आणि पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण; संवर्धनाच्या कामांना मिळणार गती..
*रत्नागिरी :* रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि राज्य संरक्षित स्मारक असलेल्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्यावरील…
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’- पालकमंत्री डॉ. उदय सामंत..आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शिकेचे प्रकाशन; विविध शासकीय योजनांच्या लाभांचे थेट वाटप..
रत्नागिरी- ग्रामीण भागातील जनतेला शासकीय दाखले आणि त्यांच्या इतर कामांसाठी वारंवार शहरात येण्याचा मनस्ताप टाळण्यासाठी…
रत्नागिरी महसूल विभागात खळबळ; उपजिल्हाधिकारी निशा कांबळे निलंबित, हर्षलता गेडाम यांच्यावर विभागीय चौकशी…
रत्नागिरी:- प्रशासकीय अनियमिततेच्या कारणावरून शासनाने रत्नागिरीतील दोन उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. महाराष्ट्र…
दहिवली दुर्घटना: बाधितांना १००% मदत; पुनर्वसनासाठी नवा आराखडा,राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन…
रत्नागिरी, दि. ८ : दहिवली येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी…
जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा करणार; नूतन जिल्हधिकारी मनुज जिंदल यांची ग्वाही…
रत्नागिरी : जिल्ह्याला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे येथे पर्यटनाला चालना देणे शक्य आहे. पर्यटकांचा ओढा…
आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक संपन्न,सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे; मुख्यालय सोडू नये,पालकमंत्री डॉ. उदय सामंत…
रत्नागिरी- सध्याच्या पावसाळी परिस्थितीत जिल्ह्यातील सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे, मुख्यालय सोडू नये, अशा सूचना पालकमंत्री डॉ.…