निवासी संकुलातच ‘इंटरनेट बार’चा ‘धंदा’…एकाच इमारतीत लेडीज बार, ऑर्केस्ट्रा, डिस्को, लॉज…१५ लाखाचा महिन्याला हफ्ता; ५० बारबाला…गुजराती मालक, आंध्रचा चालक, आसूडगाव पालक..

● खांदा कॉलनी -पुणे अपघात प्रकरणानंतर पब आणि बारव्यवसायाच्या हफ्तेखोरीला सुरूंग लागले. असतानाच खांदा कॉलनीत आसूडगावातील…

542 लोकसभा जागांची मतमोजणी:भाजप बहुमतपेक्षा 31 जागा मागे, पण NDA पार; काँग्रेसने एक जागा जिंकली, 99 वर पुढे…

नवी दिल्ली- लोकसभेच्या 543 पैकी 542 जागांवर मतमोजणी सुरू आहे. ट्रेंडमध्ये भाजप बहुमतापासून दूर आहे. त्यांना…

पाण्याचा स्त्रोत,पाणीपुरवठा आणि योजनेचा दर्जा या आधारे पाणीटंचाईच्या कालावधीतच जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांची चौकशी करा – सुहास खंडागळे…

योजना होऊनही नागरिकांना पाणी मिळत नसेल तर ठेकेदारांची बिले थांबवा, गाव विकास समितीची रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

93 पर्यटनस्थळं जोडणारा कोकणातील सागरी किनारा मार्ग, समुद्राची गाज ऐकत प्रवास करता येणार!…

मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाबरोबरच आता…

कोकणवासीयांना गूड न्यूज, किनारी भागात २,७५० किमीच्या भूमिगत विद्युत वाहिन्या..

मुंबई- सध्या जरी पावसामुळे विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होत असला तरी येत्या काही वर्षात हा त्रास…

दहावीचा निकाल २७ मे रोजी लागणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा…

२५ मे/पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर…

आरजू टेक्सोल कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हादाखल..गुंतवणूकदाराकडून अखेरतक्रार; चौघांची नावे..

रत्नागिरी, ता. २४ ः रोजगार देण्याच्या नावाखाली भुलून लाखो रुपये गुंतवणूक करणाऱ्या अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार…

यंदाही पुन्हा जुनाच डायलॉग! पावसाळ्यात मुंबई तुंबणारच नाय; मुख्यमंत्र्यांना विश्वास….

मुंबई दरवर्षी पावसाच्या पाण्याने तुंबते. यंदा ही स्थिती उद्‌भवू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…

डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट; आठ ठार, पाच लाखांची मदत जाहीर, राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त…

डोंबिवली एमआयडीसी फेज दोनमधील अंबर केमिकल कंपनीमध्ये स्फोट होऊन आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झालाय. यामध्ये जवळपास…

रस्ता साईड पट्ट्यांची कामे युद्धपातळीवर करा…, कचऱ्याची विल्हेवाट लावा, सर्वच यंत्रणांनी सतर्क राहून काळजी घ्यावी -पालकमंत्री उदय सामंत..

*रत्नागिरी, दि. 23 मे 2024 : जिल्ह्याला असणारी निसर्ग वादळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी सतर्क…

You cannot copy content of this page