मान्सूनपूर्व पावसाचा अलर्ट असतानाही चिखलाचे साम्राज्य, आरवली – तळेकांटे कॉन्ट्रॅक्टर जे एम म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनी यांचा निष्काळजीपणासमोर…

मकरंद सुर्वे ,संगमेश्वर-संगमेश्वर तालुक्याला मान्सून पूर्व पावसाने झोडपले असून वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मुंबई गोवा राष्ट्रीय…

मुंबईतील मतदानाची टक्केवारी घटण्यास जबाबदार कोण?; भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा सवाल…

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडलं. मुंबईत बऱ्याच ठिकाणी मतदान संथ गतीनं…

बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनी मारली बाजी…

महाराष्ट्रातील एचएससी बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारल्याचं चित्र बघायला…

आरवली – तळेखंडे मधील मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम हातानेच सुरू, जे एम म्हात्रे कंपनीचा अजब कारभार…

निकृष्ठ कामावर शासकीय अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर आणि साई कन्सल्टंट यांच्यावर कारवाईची मागणी…. संगमेश्वर-…

विकसीत भारतात ड्रीम सिटी मुंबईचा रोल महत्त्वाचा, इंडिया आघाडीकडे जितके पक्ष तितके पंतप्रधान – नरेंद्र मोदी..

मुंबईतल्या शिवतीर्थावर महायुतीची सभा झाली. या सभेत पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी…

फेसबुक लाईव्ह करुन देश चालवणार का? एकनाथ शिंदे यांचा सवाल…

शिवाजी पार्क, मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वरून जोरदार भाषणातून यावेळी टीका केली.…

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा हिंदूस्तानचे पंतप्रधान होत आहेत; त्यामुळे जे सत्तेत येणारच नाही त्यांच्याबद्दल बोलणार नाही – राज ठाकरेंचा आघाडीवर निशाणा..

मुंबई ,शिवाजी पार्क- शिवाजी पार्क मैदानावरती माननीय नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर मुंबईतील सहा…

मुंबई-गोवा महामार्ग जूनअखेरपर्यंत सुरू होणार; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती…

नवी दिल्ली- गेल्या 15 वर्षांपासून रखडलेला मुंबई -गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार हा प्रश्न प्रत्येक कोकणवासियांना…

आरटीआय कार्यकर्ता माहिती मधून समोर आले मुंबई – गोवा महामार्गावर १२ वर्षात तब्बल ७३०० कोटी खर्च. खर्च वाढून झाला दुप्पट

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात कामाला गती, डिसेंबरपर्यंत होणार काम पूर्ण… रत्नागिरी : प्रतिनिधी…

मुंबईत उष्णतेच्या लाटेने तर उन आणि पावसाने पुणेकर झाले हैराण!..

मुंबईत १३ तारखेला आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे वाढत्या उष्णतेपासून मुंबईकरांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता मुंबईच्या…

You cannot copy content of this page