नेरळ वाहतूक कोंडीकडे पोलिस प्रशासनाच दुर्लक्ष….नेरळ वाहतूक कोंडीच ग्रहण सुटणार कधी ….

*नेरळ:  सुमित क्षिरसागर –* नेरळची वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे,यामुळे येथील सर्वसामान्य नागरिक त्रासले …

वांद्री येथील शिक्षक पेशाला काळिमा फासणाऱ्या त्या संजय मुळ्ये शिक्षकांला सेवेतून कालच निलंबीत शिक्षण भिकाजी कासारे माहिती…

वांद्रित नेमके काय घडले ?… “त्या” मुलीने प्रसंगावधान दाखवल्याने अनर्थ टळला, गावकऱ्यांनीही कायदा हातात न घेता…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं वाढवण बंदराचं भूमिपूजन; बोटींवर काळे झेंडे लावून मच्छीमारांचं आंदोलन….

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराचं भूमिपूजन करण्यात आलं. दरम्यान, वाढवण बंदरामुळं पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांना…

देवरूख ग्रामीण रूग्णालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्याहस्ते संपन्न…

डाँक्टरांनी जनसेवक म्हणून काम केले पाहिजे- पालकमंत्री उदय सामंत.. *देवरूख-* तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या रूग्णालयातून जनतेला आरोग्याच्या…

तुफान राडा… घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन, हातवारे करत नारायण राणेंची धमकी….

राड्यावेळी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांशी संवाद साधताना नारायण राणेंचा पार चांगलाच चढल्याचं दिसून आलं. नारायण राणे…

हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्या मुंबईतल्या भेटीचा फोटो आला समोर, पडद्यामागे काय घडतंय?…

हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची आज भेट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना…

विधानसभा काबीज करण्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा प्रचारासाठी खास मंत्र, भाजपच्या वरिष्ठांना समजावून सांगितले हे तंत्र…

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. लोकसभा निवडणुकीत अलिप्त राहिलेली मातृसंघटना आता…

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे..

रायगड :- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय, तो त्रास होवू नये, यासाठी…

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे नटबोल्ट गंजल्याचं पत्र नौदलाला आधीच दिलेलं, अपघातानंतर नवी माहिती समोर…

राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता नवीन माहिती समोर आली आहे. पुतळ्याचे नटबोल्ट…

शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यावा- पालकमंत्री उदय सामंत…

*रत्नागिरी :-  शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेतल्यास प्रत्येकाची आर्थिक सुलभता होईल. शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी…

You cannot copy content of this page