संगमेश्वर पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे धडक कारवाई ,नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक, करजुवे खाडीत रात्रीच्या वेळी छुपी,वाळू चोरी, चार डंपरवर पोलिसांची कारवाई…

साठ लाख साठ हजारांचा मुद्देमाल वाळू साठा जप्त,वाळू व्यावसायिक मात्र मोकाट,महसूल मंत्र्यांच्या आदेशाला संगमेश्वरात हरताळ… संगमेश्वर…

लांजात घरफोडी करत मोटारसायकलसह कॅमेऱ्याची चोरी…

लांजा – तालुक्यातील शेवरवाडी येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना…

वाळू धोरणाला मंजुरी,घरकुलांसाठी ५ ब्रास वाळू मोफत मिळणार, मंत्रिमंडळाचा निर्णय….

*मुंबई :* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन वाळू धोरणासह…

रत्नागिरी जिल्हा वकिली सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध…

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा वकिली सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक रविवारी रत्नागिरी जिल्हा न्यायालयातील रूम क्रमांक…

महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेणे हाच भाजप पक्षाचा संकल्प- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई- भारतीय जनता पार्टीची वाटचाल तेजस्वी आहे, आपल्या सरकारच्या कारकिर्दीत सुरू असलेला विकासाचा आलेख उंचावता आहे,…

साेळा परवानग्या न घेतल्याने शिंदेंच्या मुनावळे जलपर्यटन प्रकल्पाला ब्रेक:सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला प्रकल्पाला विरोध…

मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प…

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम १०० टक्के उद्दिष्टपूर्ती ; जिल्ह्यातील ८१७ नवउद्योजकांची कर्जप्रकरण मंजूर….

रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांचे निर्देशन व मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्टे रेंज व रनवे चे उद्घाटन…

*नागपूर, दि. ३० :* नागपूर – अमरावती रोडवरील बाजारगाव स्थित सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्ट रेंज आणि रनवे…

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

जिल्हा सहकारी बँकेला आता शक्तीशाली जोड –  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी… नागपूर,दि. ३० : ज्या जिल्ह्यात…

रेशीम उद्योगातून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल…विदर्भातील शेतकरी हितासाठी  रेशीम शेतीला शासनाचे पाठबळ…

मुंबई, दि. ३१: सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे…

You cannot copy content of this page