‘जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते शुभारंभ,जल व्यवस्थापनाच्या जनजागृती उपक्रमात सर्व यंत्रणांनी सक्रिय सहभाग घ्यावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मुंबई- जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने ‘जल…

छत्रपती शिवाजी महाराज जगासाठी प्रेरणास्थान; रायगडावर अमित शाहांनी महाराजांना केलं अभिवादन…

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं रायगड किल्ल्यावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. रायगड किल्ल्यावर…

वाळू धोरणाला मंजुरी,घरकुलांसाठी ५ ब्रास वाळू मोफत मिळणार, मंत्रिमंडळाचा निर्णय….

*मुंबई :* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन वाळू धोरणासह…

मुंबई-गोवा महामार्ग बनला मृत्युचा सापळा; वर्षभरात ३९९ अपघातात महामार्गाने घेतले १३७ जणांचे बळी….

चिपळूण- कोकणातून जाणारा राष्ट्रीय मुंबई-गोवा महामार्ग वाहन चालकांसाठी मृत्युचा सापळा बनला आहे. गेली आठरा वर्ष सुरु…

जलजीवन मिशन योजनेच्या कामे वाटपात ६०० कोटीचा भ्रष्टाचार, माहिती अधिकारात उघड, स्वप्निल खैर यांची माहिती ….

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग येथे जलजीवन मिशन योजनेच्या निविदा वाटपात…

18 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे धडकी भरवणारे वास्तव; 11 महिन्यात 137 लोकांचा मृत्यू…

मुंबई-गोवा महामार्ग बनला मृत्युचा सापळा बनला आहे. मुंबई गोवा महामार्गामुळे कोकणचा विकास होणार असला तरी हा…

विदारक! मंत्र्यांची दालनं चकचकीत;विधानभवनातील दुर्मिळ ग्रंथसंपदा मात्र अडगळीत…

राज्याच्या राजकराणातील अमूल्य ठेवा धुळखात. विधानभवन गॅलरीमध्ये दुर्मीळ ग्रंथसंपदेची दूरवस्था. विदारक दृश्य समोर … मुंबई /प्रतिनिधी- अधिवेशनाच्या…

हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जातीय सलोखा राखणाऱ्या राजाची प्रेरणा शिवसृष्टीतून मिळेल -उपमुख्यमंत्री अजित पवार…

रत्नागिरी, दि. १८ (जिमाका)- राजा कसा असावा, सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय कसा देत होता, जातीय सलोखा…

टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन,हाती घेतलेल्या प्रकल्पांना निधीची कमतरता पडू देणार नाही,पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार…

रत्नागिरी – उद्योगांना बळकटी देणाऱ्या योजना अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत. जे प्रकल्प हातात घेतले आहेत. राज्यात,…

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी 11 अर्ज, चार उमेदवार बिनविरोध?…

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. १७) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच…

You cannot copy content of this page