लोटे एमआयडीसीतील विनती ऑरगॅनिक कारखान्यात स्फोट, एका कामगाराचा मृत्यू…

खेड :- लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक प्रा. लि. या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीत आज दुपारी…

कोंकण अलर्ट मोडवर, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा…

रत्नागिरी : गेल्या २४ तासांत कोंकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडला आहे, विशेषता शुक्रवारी रायगड जिल्ह्याला झोडपून…

बिले थकल्याने जलजीवन ठेकेदारांचे ‘काम बंद’, चिपळूणमध्ये संतप्त प्रतिक्रिया; सर्व देयके मिळेपर्यंत आंदोलनाचा ठेकेदारांचा पवित्रा…

*चिपळूण :* सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेंतर्गत केलेल्या कामाचे सुमारे दीड कोटी रुपयांचे बिले न मिळाल्याने…

कार मुंबईची, चढणार रायगडमध्ये, उतरणार गोव्यात; कोकणवासीयांना ठेंगा?…

मुंबई- कोकण रेल्वेने गणपतीसाठी कोलाड ते वेरना या स्थानकांदरम्यान रोरो सेवा जाहीर केली आहे. या सेवेसाठी…

महिला पोलिस हेड काँस्टेबलचा प्रसूतीदरम्यान मृत्यू…

रत्नागिरी: पोलिस अधिक्षक कार्यालयातील महिला कक्षात कार्यरत असलेल्या महिला पोलिस हेड काँस्टेबलचा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेली…

कोसुंब रेवाळेवाडी येथे सुनेने सासऱ्याला जीवे मारण्यासाठी जेवणातून केला विषप्रयोग,देवरूख पोलीसांनी सुनेला केली अटक; घटनेने संगमेश्वर तालुक्यात उडाली खळबळ…

देवरूख- सासरे घरातील कामे करण्यासाठी सांगतात याचा राग सुनेने मनात धरून जेवणामध्ये विषारी द्रव्य टाकून सासऱ्याला…

रत्नागिरीतील आरटीओ ऑफिस जवळील रेल्वे पुलाजवळ मत्स्यगंधा एक्सप्रेसची धडक बसून बिबट्याचा मृत्यू…

रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी आरटीओ ऑफिस जवळील रेल्वे पुलाजवळ मत्स्यगंधा एक्सप्रेसची धडक बसून बिबट्याचा मृत्यू…

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचेलांजा तहसीलदारना निवेदन…

लांजा :- रत्नागिरी जिल्ह्यात लागू असलेल्या मनाई आदेशामुळे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने नियोजित चक्काजाम आंदोलन रद्द…

निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?…

मुंबई : महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. मागील लोकसभा निवडणुकांचे…

ना. नितेश राणे, ना. उदय सामंत यांच्या हस्ते मिरकरवाडा बंदर विकास कामांचे रविवारी भूमिपूजन,ना. योगेश कदम, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, खा. सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती,रत्नागिरीच्या मत्स्य व्यवसायाला मिळणार नवी दिशा…

रत्नागिरी दि २५ जुलै- अनेक वर्षांपासून रखडलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाच्या मिरकरवाडा मासेमारी बंदराच्या विकास कामांचा भूमिपूजन…

You cannot copy content of this page