बोलीभाषा आणि ग्रामीण लोकसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी अशा ग्रामीण संमेलनांची आवश्यकता-
प्रकाश देशपांडे

चिपळूण : गावोगावी भरणाऱ्या अशा संमेलनांमुळेच प्रांतिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनांना बळ मिळते. मराठी भाषेला…

डिझेलची तस्करी करणारी बाेट सीमा शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून हर्णै- गुहागर दरम्यानच्या समुद्रात पकडली.

डिझेलची तस्करी करणारी बाेट सीमा शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून हर्णै- गुहागर दरम्यानच्या समुद्रात पकडली. गुहागर…

महाआरोग्य मेळाव्यामुळे सर्वसामान्यांचा आर्थिक भार हलका- पालकमंत्री उदय सामंत.

रत्नागिरी- महाआरोग्य मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना होणार असून सर्वसामान्यांचा आजारपणामुळे होणारा आर्थिक भार थोडासा हलका…

रत्नागिरी शहरातील भव्य रोजगार मेळाव्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण…

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेतला सविस्तर आढावा. रत्नागिरी- राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे…

गिम्हवणेत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचें आयोजन..!

दापोली – गिम्हवणे दापोली येथील श्री गजानन महाराज भक्तमंडळातर्फे प्रकटदिन उत्सव सोहळा सुरु असून यानिमित्त विविध…

ॲड. दीपक पटवर्धन यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या खास शुभेच्छा

भाजपच्या सहकार आघाडीमध्ये प्रदेश संयोजक म्हणून नियुक्ती रत्नागिरी : भाजपा प्रदेश कार्यकारिणी च्या नाशिक येथील बैठकीत…

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसाठी संगमेश्वर तालुका प्रेस क्लबतर्फे तहसिलदार व पोलिसांना निवेदन

देवरूख– रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी संगमेश्वर तालुका प्रेस क्लबच्यावतीने…

कुठलातरी पूर्वीचा फोटो दाखवून खाणेरडं राजकारण करणं योग्य नाही, जमीन खरेदी करणाऱ्यांची नावे जाहीर कराच म्हणजे दलाल कोणत्या पक्षाचे आहे ते कळतीलच -मंत्री उदय

कुठलातरी पूर्वीचा फोटो दाखवून खाणेरडं राजकारण करणं योग्य नाही, जमीन खरेदी करणाऱ्यांची नावे जाहीर कराच म्हणजे…

चिपळुणात पत्रकारांची काळ्या फिती लावून निदर्शने.

चिपळूण: रिफायनरीच्या विरोधात वृत्तांकन केल्याच्या रागातून राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा घातपात घडवून हत्या केल्याचा…

“महाराष्ट्रात मराठी भाषा व्यवहारिक भाषा म्हणून वापरली गेली तर तिचे खऱ्या अर्थाने संवर्धन होईल.” : ॲड. विलास पाटणे

चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कार्यक्रम. रत्नागिरी: मुंबई विद्यापीठाच्या…

You cannot copy content of this page