‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजना महिलांपर्यंत पोहचविणे सर्वांची जबाबदारी…

रत्नागिरी, दि. 13 (जिमाका) : महिलांना केंद्रबिंदू समजून शासन काम करत आहे. महिलांना सक्षम बनविण्यासाठी ‘मुख्यमंत्री…

लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय इमारतीचे मॉडेल इतरांसाठी आदर्शवत – पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी, दि. 13 (जिमाका) : लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय इमारतीचे मॉडेल हा इतरांसाठी आदर्शवत ठरेल. या दवाखान्याचा…

कोकणातील पात्र महाविद्यालयांना अनुदान द्यावे व महिलांच्या शेतीविषयक मागण्या पूर्ण कराव्यात ….आमदार शेखर निकम यांची पावसाळी अधिवेशनात मागणी….

मुंबई- चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील जी अनुदान पात्र महाविद्यालये आहेत त्यांना अनुदान द्यावे व आझाद मैदानात…

खंडित झालेली कोकण रेल्वे सेवा पूर्वपदावर…

रत्नागिरी, दि. १० (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे येथील टनेलमध्ये रुळांच्या बाजूला जमिनीखालून मोठ्या प्रमाणात…

सकल हिंदू समाजाच्या सतर्कतेमुळे निवे येथे गुरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो पकडला…टेम्पो, जनावरे पोलिसांनी केली जप्त….मलकापूर येथील दोन जणांवर गुन्हा दाखल

देवरुख- देवरूख मार्लेश्वर मार्गावरील निवे खुर्द येथे गुरांची अवैध वाहतुक करणारा टेम्पो सकल हिंदू समाजाच्या सतर्कतेमुल्ये…

जल जीवन मिशन ची कामे निकृष्ट करणारे ठेकेदार रामदास विखाळे व निनाद विखाळे यांना काळ्या यादीत टाका- आमदार नितेश राणे यांची पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी…

विखाळे यांच्या कामाबद्दल जनतेच्या सातत्याने आहेत तक्रारी या संपूर्ण कामांची विशेष बाब म्हणून चौकशी करा कणकवली/प्रतिनिधी:-…

भाजपाचा कार्यकर्ता म्हणुन तळागातील जनतेपर्यंत पोहोचुन त्यांची कामे करा – निलेश राणे…

राजापूर (प्रतिनिधी): भाजपा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करताना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचून त्यांची कामे करा, ती मार्गी…

विरोधापेक्षा लोकांच्या पोटाचे राजकारण करा- खासदार नारायण राणे….रिफायनरी प्रकल्प मार्गी लावणारच…

जनशक्तीचा दबाव 10 जुलै – राजापूर: कोकणच्या आर्थिक विकासासाठी आणि रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून भावी पिढीला रोजगाराची संधी…

आरवली -कुंभारखाणी बनला धोकादायक … दुरवस्थेला बांधकाम विभाग व ठेकेदार जबादार : विकास सुर्वे..

आरवली : धुव्वाधार पावसामुळे, ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम यांच्या बेजबाबदार पणामुळे आरवली कुंभारखाणी बु, कुचांबे, राजीवली,…

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; रेड अलर्ट जारी; गरज असेल तरच घराबाहेर पडा; हवामान विभागाचे आवाहन…

मुंबई- मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने…

You cannot copy content of this page