संगमेश्वर कोंडअसुर्डे येथे कुमारी ज्ञानसी पोवळे हिचा सत्कार समारंभ संपन्न…

संगमेश्वर- संगमेश्वर कोंडसुर्डे येथील ज्येष्ठ नागरिक श्री प्रमोद शंकर पोवळे यांची नात कुमारी ज्ञानसी प्रशांत पोवळे…

‘भारत माता की जय..वंदे मातरम.. भारतीय सैनिकांना मानवंदनाः भव्य ‘शौर्यवंदना तिरंगा रॕली’ , रत्नागिरीकरांचा मोठा सहभाग…

*रत्नागिरी – पहेलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी अतुलनीय कामगिरी करुन पाकिस्तानला…

ज्येष्ठ नागरिकांना रेशन कार्ड १२ अंकी डिजिटलiयझेशन साठी तहसीलदार कार्यालयाकडून विशेष कॅम्पचे आयोजन…

*रत्नागिरी-* रेशन कार्ड १२ अंकी डिजिटलiयझेशन होण्याचे काम प्रलंबित आहे. रेशन कार्ड १२ अंकी झाल्याशिवाय केंद्र…

तब्बल चार दशके अडथळा ठरलेल्या पुररेषेचा नवा फटका अधिक त्रासदायक , नागरिकांचा विरोध झुगारुन राजापूरात तिच पुररेषा लागु ,नव्या पुररेषेने राजापूरचे अस्तित्वच धोक्यात…

राजापूर – साधारण १७७९ साली राजापूर बंदर गाळाने भरल्याने मोठी जहाजे बंदरात येणे बंद झाल्याचे उल्लेख …

आर्थिक अडचणीचे कारण सांगत १६ लाखांची फसवणूक…

रत्नागिरी: फिर्यादी यांच्या मुलीशी मैत्री करुन तिचा आणि तिच्या आईचा विश्वास दृढ करुन स्वतःच्या आर्थिक अडचणीचे…

कडवई बौद्ध विकास मंडळ, स्थानिक व मुंबई आयोजित अशोकचक्र स्तंभ उद्घाटन सोहळा आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत संपन्न…

संगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातील कडवई बौद्ध विकास मंडळ, स्थानिक ग्रामस्थ व मुंबई येथील बौद्ध बांधवांच्या संयुक्त विद्यमाने…

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना बदलीपर बढती,रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना मुंबईच्या अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा पदावर पदोन्नती….

मुंबई- राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना बदलीपर बढती देण्यात आली असून उप महानिरीक्षक पदावर त्यांची पदोन्नती करण्यात…

नावडी येथे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष सुर्वे यांचा सत्कार संपन्न…

संगमेश्वर / दिनेश अंब्रे- संगमेश्वर गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री संतोष एकनाथ सुर्वे राहणार नावडी भंडारवाडी यांचा…

जिल्ह्यात मागील वर्षात 16 हजार 551 ग्राहकांना वीज जोडणी, रत्नागिरी परिमंडलात वीज ग्राहकांना तात्काळ सेवा…

*रत्नागिरी :* ‘सुकर जीवनमान’ संकल्पनेनुसार वीजग्राहकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच नवीन ग्राहकांना तात्काळ वीजजोडणी देण्यासाठी महावितरण प्रयत्नशील…

कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आपण घेतलेली पदवी देशाच्या कृषी व्यवस्थेला नवसंजीवनी देणारी ठरावी – मंत्री उदय सामंत..

दापोली/ प्रतिनिधी- दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 43 व्या पदवीदान समारंभास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल…

You cannot copy content of this page