राज्यामध्ये प्रगती आणि समृद्धी सरकार –उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे….शेतकरी आपला अन्नदाता, आपला मायबाप ; बियाणे अतिशय उत्कृष्ट प्रतीची हवीत….

रत्नागिरी : राज्यामध्ये प्रगती सरकार आणि समृध्दी सरकार आहे. राज्याला पुढे नेणारे सरकार आहे. शेतकरी आपला…

माध्यमांनी समाजाचे वैचारिक नेतृत्व करावे – संचालक हेमराज बागुल…

रत्नागिरी : स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक आणि राजकीय या आशयाने विकसित झालेली पत्रकारिता स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात देशाला महासत्ता करण्यासाठी…

माजी आमदार डाँ. सुभाष बने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा….

सुभाष बने यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा… देवरुख: माजी आमदार डाँ. सुभाष बने…

भविष्यात तालुक्यात अखंडीतपणे विजपुरवठा कसा सुरळीत राहिल यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा विस्तृत अहवाल द्या,महावितरणच्या अधिकाऱ्यांना आ. किरण सामंत यांच्या सुचना…जनतेचे फोन उचलून त्यांना योग्य उत्तरे द्या….

राजापूर। प्रतिनिधी : मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्हयात अनेक भागात विजपुरवठयाच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र भविष्यात…

राजापूर मुख्याधिकारीपदी तुषार बाबर यांची नियुक्ती, दोन अधिकाऱ्यांची बदली; विद्युत विभागाला मिळाला अभियंता…

राजापूर/ रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेतून बदली होवून गेलेल्या मुख्याधिकारी तुषार बाबर यांना राजापूर नगर परिषद मुख्याधिकारीपदी…

लांजा : बंधाऱ्यावरून पाय घसरून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू…

लांजा- मुंबई बोरिवली येथून मामाच्या गावी आली होती.तालुक्यातील आंजणारी मठ येथील काजळी नदीत एक हृदयद्रावक घटना…

प्रधान तंत्रज्ञ एस. एस कदम यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न…

संगमेश्वर प्रतिनिधी – महावितरण चे श्री. एस. एस कदम* .(प्रधान तंत्रज्ञ) यांचा शाखा कार्यालय कसबा येथे…

राजापूरमध्ये नळपाणी योजनेच्या चरात पडून गायीच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल, सचिन बिर्जे यांच्या अनेक संघर्षाला यश…

राजापूर, रत्नागिरी : शिळ भंडारवाडी येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामात निष्काळजी पणामुळे एका गायीचा मृत्यू झाल्याची…

बसचे चाक पायावरून गेल्याने पादचाऱ्याचे दोन्ही पाय जायबंदी…

लांजा:- येथील बसस्थानकाच्या समोरच अपघात झाला. एस टी बसचे चाक पायावरून गेल्याने वृध्दाचे दोन्ही पाय निकामी…

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान;नाचणे ग्रामपंचायत जिल्ह्यात प्रथम…

रत्नागिरी : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या सन २०२४-२५ अंतर्गत जिल्हा परिषदेकडून विजेत्या ग्रामपंचायतींची घोषणा करण्यात आली…

You cannot copy content of this page