नारायण राणेंना हायकोर्टाचे समन्स; खासदारकी धोक्यात? हजर राहण्याचे आदेश!…

सिंधुदुर्ग – खासदार नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहेत. १२ सप्टेंबरला हजर…

प्रादेशिक मनोरुग्णालय येथील इमारत बळकटीकरण भूमिपूजन…. रुग्णांच्या सेवेतून, उपचारातून पुण्य मिळेल -पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी : मनोरुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर घरच्या व्यक्तीप्रमाणे भावनिकतेने सेवा आणि उपचार करावेत, त्यातून  पुण्य मिळेल, असे…

कंत्राटी मानधन तत्त्वावरील शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरूच…

*रत्नागिरी/ प्रतिनिधी-* रत्नागिरीत जिल्हा परिषदेने शिक्षक भरती न झाल्याने व आंतर जिल्हा बदलीतील शिक्षकांना कार्यमुक्त केल्यामुळे…

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थान नुतनीकरण कामाचे लोकार्पण… लोकमान्य टिळक यांच्यांवरील संशोधनासाठी जगभरातून लोक येतील – पालकमंत्री उदय सामंत

*रत्नागिरी, दि. 15 (जिमाका) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थळातील ग्रंथालयामध्ये  संशोधन केंद्र सुरु करण्यात येईल.…

भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे ध्वजवंदन…

*रत्नागिरी* : भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे ध्वजवंदन करण्यात आले…

आरवली तळेकांटे कॉन्ट्रॅक्टर जे.एम. म्हात्रे कन्ट्रक्शन कंपनी विरोधातील गणेश पवार यांचे आमरण उपोषण राष्ट्रीय महामार्ग कारवाईच्या आश्वासनानंतर स्थगित….

भारतीय जनता पार्टी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची यशस्वी मध्यस्थी.. *रत्नागिरी, प्रतिनिधी-* मुंबई गोवा हायवेवर जे…

मिरकरवाड्यात आयुष्यमान आरोग्य मंदिर, आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे -पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन…

*रत्नागिरी : आयुष्यमान आरोग्य मंदिर, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, मिरकरवाडा मोफत दवाखान्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज…

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम….बँकांनी कर्ज प्रकरणांची उद्दिष्टे पूर्ण करावीत…प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घराघरात पोहचवावी – पालकमंत्री उदय सामंत…

*रत्नागिरी, दि. 14 (जिमाका) : प्रत्येक बँकांच्या शाखा व्यवस्थापकांनी आपल्या नोकरी, व्यवसायासाठीचा भूतकाळातील संघर्ष लक्षात ठेवून,…

भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन ; मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण* *रत्नागिरी जिल्ह्यची विविध क्षेत्रात भरीव प्रगतीकडे वाटचाल -पालकमंत्री उदय सामंत

*रत्नागिरी : मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत, अन्नपूर्ण योजना, तीर्थदर्शन, मुलींना उच्च शिक्षणासाठी 100 टक्के शुल्क माफीचा…

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोल माफी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश…

मुंबई- गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूश खबर दिली आहे. गणपतीसाठी मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात…

You cannot copy content of this page