आम्हाला चिरीमिरी कशाला देता आमच्या शेतकऱ्यांना मदत करा असे सवाल करत मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्र्यांसह ओबीसी नेते छगन भुजबळ यांनाही धारेवर धरल्याचं दिसून आलं….

‘आमच्या अनेक महिला तडीपार केल्यात’, मनोज जरांगेंचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले.. राज्यात सध्या मराठा…

कोकण विकासात शासनच अडथळा?….रिफायनरी नंतर आता बॉक्साइड प्रकल्पाचाही गळा घोटला जाणार का ?

राजापूर / प्रतिनिधी – देशाला विजेच्या बाबतीत स्वयंपुर्णतेकडे नेण्याची क्षमता असणारा जैतापूर अणुउर्जा प्रकल्प असो कि…

ढाक्यामध्ये मंदिरांचे रस्ते बंद, लष्कर तैनात:हिंदू म्हणाले- भीतीमुळे झोप लागत नाही, नेहमी वाटतं की जमाव आम्हाला मारेल…

*ढाका-* ‘५ ऑगस्टला आम्ही टीव्हीवर पाहत होतो की पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. त्या…

जरांगे हे आधुनिक मोहम्मद अली जिना:​​​​​​​नीतेश राणे यांची जहरी टीका, मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुस्लिमांचा फायदा झाल्याचा दावा…

*मुंबई-* मराठा आरक्षणासाठी अवघ्या राज्याचे रान पेटवणारे मनोज जरांगे पाटील हे आधुनिक मोहम्मद अली जिना असल्याची…

राज ठाकरे यांना पुन्हा मराठ्यांनी घेरलं, विधानसभेत मनसेला बसणार फटका?..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात येताच मराठा समाजाने ‘एक मराठा, एक लाख…

मराठा समाजाने भलेभले पायाखाली चिरडले:नारायण राणे यांनी फडणवीसांच्या नव्हे समाजाच्या बाजूने बोलावे, मनोज जरांगेंचा इशारा…

*अमरावती-* मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी सोमवारी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर तिखट पलटवार…

बांग्लादेशात उलथापालथ; आंदोलन, हिंसाचार, शेख हसीनांचा राजीनामा… पाच मोठे मुद्दे…

बांग्लादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं असून त्याची परिणती आता हिंसाचारामध्ये  झाली…

शेख हसीना हेलिकॉप्टरने अज्ञातस्थळी रवाना, भारतात आश्रय घेणार? बांगलादेशमध्ये लष्करी राजवट लागू होण्याची शक्यता…

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा, बहिणीसह देश सोडून अज्ञातस्थळी रवाना. शेख हसीना आणि त्यांच्या बहिणीनं…

मराठा आंदोलनात 500 हजार कोटींचा घोटाळा:सरकारने त्याची चौकशी करावी; ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची मागणी…

*जालना-* मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात 500 हजार कोटींचा घोटाळा झाला असून यात राज्य सरकार आणि…

संगमेश्वर देवरुख साखरपा राज्य मार्ग बनला धोकादायक, रस्त्यावर जीवघेणे खड्डे…जीवघेणे खड्डे आणि खडीमुळे अनेक दुचाकीचा अपघात…बांधकाम मंत्र्यांना निवेदन देणार…तातडीने कार्यवाही करण्याची मागणी…

*करोडो रुपये खर्च करूनही संगमेश्वर देवरुख साखरपा रस्ता खड्ड्यांचे जाळे निर्माण होणे हे बांधकाम खात्याला दिसत…

You cannot copy content of this page