राष्ट्रपतींनी सहा राज्यांचे राज्यपाल बदलले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला सी. पी. राधाकृष्णन हे नवे राज्यपाल मिळाले आहेत.…
Category: राष्ट्रीय
टीम इंडियाची श्रीलंकेवर 43 धावांनी मात, सूर्याच्या नेतृत्वात विजयाने सुरुवात…
सूर्यकुमार यादव याने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच टी20i सामन्यात टीम इंडियाला विजयी केलं आहे. टीम इंडियाची…
भारत नवव्यांदा महिला आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचला:बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव; मंधानाचे अर्धशतक, रेणुका-राधाने 3-3 बळी घेतले…
महिला आशिया कपच्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव करून भारतीय संघ नवव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताने…
भारतीय महिला तिरंदाजी संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत; कोरियानं मिळवले विक्रमी गुण
*भारतीय महिला तिरंदाजी संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत* *पॅरिस :* पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला तिरंदाजीच्या रँकिंग फेरीला गुरुवारपासून…
मुसळधार पावसाने मुंबईकरांना मोठा दिलासा:10 टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द होणार; विहार, तुळशी, तानसा, मोडकसागर तलाव तुडुंब…
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता जवळपास मिटलीच आहे. कारण, गेल्या…
10 वी, 12 वीचे पुरवणी पेपर पुढे ढकलले:राज्यभरात पावसाचा कहर असल्याने शासनाचा निर्णय; ‘या’ दिवशी होईल परीक्षा…
मुंबई- राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. पुणे, मुंबई शहरातील जनजीवन विस्कळीत झालेले असून अनेक भागातील…
कांदा उत्पादकांना मोठा दिलासा:नाशिक, संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबँक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय…
मुंबई- कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबँक प्रकल्प सुरू होत असून राज्यात…
पावसाळी अधिवेशन, निशिकांत दुबे म्हणाले- बांगलादेशींची घुसखोरी वाढतेय:झारखंडमध्ये 10% कमी झाले आदिवासी, घुसखोर तेथील आदिवासी महिलांशी लग्न करताय..
नवी दिल्ली- गुरुवारी (25 जुलै) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू…
अर्थसंकल्पात NPS ‘वात्सल्य’ योजना जाहीर:10,000 रुपयांच्या SIP मध्ये 63 लाखांचा निधी बनणार, मुद्रा योजनेअंतर्गत 20 लाखांचे कर्ज…
नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात NPS ‘वात्सल्य’ योजनेची घोषणा केली. खाजगी क्षेत्रातील नियोक्त्यांसाठी NPS…
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! UPSC करणार परीक्षा पद्धतीत बदल; भुरट्या परिक्षार्थींवर एआयच्या मदतीनं ठेवणार लक्ष….
दरवर्षी UPSC CSE म्हणजेच नागरी सेवा परीक्षेसह १४ परीक्षा आयोजित करत असते. याशिवाय, उच्च सरकारी पदांसाठी…