‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीतासारखा दर्जा, मंत्रिमंडळाची मंजुरी:अपमान केल्यास किंवा गायनात अडथळा आणल्यास शिक्षा-दंड; जन-गण-मन पूर्वी गायले जाईल….

नवी दिल्ली- केंद्र सरकारने वंदे मातरमला राष्ट्रगीत ‘जन गण मन’ समान दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.…

आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमांचा ‘मास्टरस्ट्रोक’; काँग्रेसचा सुपडा साफ!…

आसाम- आसाम विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरू झाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील…

बनावट जनगणना अर्जांत माहिती भरू नका:राज्य सरकारचे आवाहन; सोशल मीडियात फिरणाऱ्या लिंक्सपासून दूर राहण्याचा सल्ला…

मुंबई- देशाचे नियोजन, विकास व कल्याणकारी योजनांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी जनगणना प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे.…

आंबा घाटात ३ बोगदे होणार; आंबा घाटातील धोकादायक प्रवास टळणार…

*रत्नागिरी-* आंबा घाट हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा महत्वाचा दुवा आहे. रत्नागिरीतून कोल्हापूरला जाताना किंवा…

देशभरात कोट्यवधी मोबाईलवर एकाच वेळी आला अलर्ट मेसेज:सायरनचा आवाज ऐकू आला, आपत्कालीन विभागाने चाचणी केली….

नवी दिल्ली- देशभरात शनिवारी सकाळी 11:45 वाजता अनेक मोबाईल फोनवर एकाच वेळी सायरनचा आवाज ऐकू येऊ…

बंगालमध्ये विक्रमी 94% मतदान का झाले? ममता की भाजप कोणाला फायदा? तज्ज्ञ का म्हणत आहेत- हा SIR चा ‘बदला’…

कलकत्ता- बंगाल निवडणुकीत 142 जागांवर दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. विक्रमी 94% मतदान झाले आहे. पहिल्या…

क्रेंद सरकारला मोठा धक्का! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर, विरोधकांच्या एकजुटीने भाजपची रणनीती फेल…

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक २०२६ मंजूर होऊ शकले नाही. २/३ बहुमत न मिळाल्याने घटनादुरुस्ती विधेयक रखडले…

चिपळूणमधील ‘पाग’ परिसरातील अपघातांना बसणार लगाम,१०७.७८ कोटींच्या उड्डाणपुलासाठी खासदार नारायण राणे यांचा पुढाकार….

चिपळूण- मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील ‘पाग’ व पॉवरहाऊस परिसर सध्या अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला…

दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन १५ दिवसांत सुरू करा; अन्यथा युपी-बिहारला जाणाऱ्या ट्रेन रोखू; मनसेचा इशारा…

मुंबई- मुंबईतून कोकणात जाणाऱ्या सामान्य चाकरमान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेली रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरु करण्यासाठी…

मोदी नेसेटमध्ये : भारताने गाझा शांतता योजनेला दिला पाठिंबा, ‘दहशतवाद सर्वत्र धोकादायक’ अशी केली घोषणा..

पंतप्रधान म्हणाले की, इस्रायलप्रमाणेच, भारताचे दहशतवादाला कधीही सहन न करण्याचे सातत्यपूर्ण आणि तडजोड न करणारे धोरण…

You cannot copy content of this page