पीएम किसान योजनेच्या १८ व्या हप्त्याचे पैसे नवरात्रीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत, केवायसी करावंच लागणार!…

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी, ५ ऑक्टोबर २०२४ रोजी ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ व्या हप्त्यापोटी २०…

काश्मीरवर नको ते बोलणाऱ्या पाकिस्तानी PM ना भारताने संयुक्त राष्ट्रात चांगलचं धुतलं…

भारताने काश्मीर मुद्यावरुन पुन्हा एकदा पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ…

महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरपूर्वी विधानसभा निवडणुकीचा बार:गुन्हेगार उमेदवार, पक्षांना पार्श्वभूमीची द्यावी लागेल जाहिरात – राजीव कुमार ( EC )…

मुंबई- महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगण्याची चिन्हे आहेत. गत 2 दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय…

महाराष्ट्र निवडणूक- EC ने मुख्य सचिव-DGP यांच्याकडून उत्तर मागितले:100 अधिकाऱ्यांच्या बदल्या नाहीत; EC म्हणाले- निवडणुकीवर परिणाम होईल; तारखा लवकरच जाहीर होणार..

मुंबई- निवडणूक आयोगाने मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्याकडून आदेशाचे पालन न केल्याबद्दल उत्तरे मागवली आहेत. हे…

केंद्रीय निवडणूक आयोगाची टिम मुंबईत दाखल…

मुंबई- महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव…

कानपूर कसोटी: निर्धारित वेळेपेक्षा अडीच तास आधीच संपला पहिल्या दिवसाचा खेळ, कारण काय?…

भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूर इथं खेळला जात…

दिल्ली राज्यात भाजप  मराठी मोर्चाची निर्मिती – भाजप नेते संतोष गांगण …

दिल्ली /प्रतिनिधी- दिल्लीतील सर्व सात लोकसभा मतदारसंघात अठराव्या शतकापासून पासून ते वर्तमानात प्रशासकीय सेवेत असणारे मराठी…

तिरुपती प्रसादमचे प्रकरण सुप्रीम काेर्टात:केंद्राने मागवला अहवाल, धर्म रक्षण बाेर्ड बनवा- उपमुख्यमंत्री पवन कल्याण…

हैदराबाद- साजूक तुपातील भेसळ उजेडात आल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) पुरवठादार कंपन्यांशी असलेला करार संपुष्टात आणला.…

सरकारचा मोठा निर्णय ; ‘वन नेशन वन इलेक्शन’ प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी..

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने भारतात एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला…

भारत-बांगलादेश मालिकेत ‘हा’ स्टार खेळाडू राहणार खेळापासून दूर; BCCI घेणार मोठा निर्णय, कारण काय?…

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांनंतर 7 ऑक्टोबरपासून टी 20 मालिका होणार आहे. दोन्ही संघांमध्ये…

You cannot copy content of this page