महायुतीच्या उमेदवारांकरिता पंतप्रधान मोदी आज नाशिकसह कल्याणमध्ये घेणार सभा, मुंबईत करणार रोड शो…

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज राज्यात प्रचार करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून…

कोंकणचे भाजप युवानेते संतोष गांगण यांच्याकडे दिल्लीमधील मराठा समाजाची प्रचाराची दिल्लीतील लोकसभेसाठी जबाबदारी…

नवी दिल्ली- देशभरात विविध टप्प्यात लोकसभा निवडणूक मतदान प्रकिया चालू आहे. दिल्ली राज्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान…

मोदींनी वाराणसीतून दाखल केला उमेदवारी अर्ज; गंगा पूजन आणि कालभैरवाचा आशीर्वाद घेत झाले भावूक…

पंतप्रधान मोदी हे वाराणसीमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा…

‘सत्तेसाठी ते काँग्रेससोबत’, अमित शहा यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका…

एकनाथ शिंदे यांचा उल्लेख खऱ्या शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री असा करत शहा यांनी भाषणाला सुरवात केली. पाकिस्तानने…

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन:वयाच्या 72व्या वर्षी दिल्लीत घेतला अखेरचा श्वास, घशाच्या कर्करोगाने होते त्रस्त..

पाटणा- बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. ते 72…

नाशिक दौऱ्यावेळी मुख्यमंत्र्यांकडील नऊ मोठ्या बॅगांमध्ये काय होतं? विरोधकांच्या आरोपांवर शिंदे गटाचं उत्तर, म्हणाले…

शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे संभाजीनगरला येताना किती बॅगा घेऊन आले होते ते…

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; महाराष्ट्रातील ‘या’ दिग्गज नेत्यांमध्ये होणार ‘टाईट-फाईट’…

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यात आज (13 मे) देशातील 10 राज्यांमधील 96 मतदारसंघात…

लोकसभा निवडणूक 2024 : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, 5 केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज रिंगणात…

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 9 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान होणार आहे. या…

तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू…

चेन्नई- तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच महिलांसह ८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या…

स्वत:साठी विमान विकत घेतले, पण… प्रियंका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला काय?

भाजपने महाविकास आघाडीचं राज्यातील सरकार पाडलं. पैशाच्या जोरावर लोकशाहीविरोधी सत्तांतर केलं. आमची उद्या सत्ता आली तर…

You cannot copy content of this page