दीप्ती, शेफाली, क्रांतीच्या घरी ‘विजयाची दिवाळी’:हरमनचे कोच म्हणाले- कष्टाचे फळ; अमनजोतची आई म्हणाली- मुलीला राजमा-भात खाऊ घालणार…

नवी मुंबई – महिला एकदिवसीय विश्वचषकात भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण होते. कर्णधार हरमनप्रीत कौर,…

कोकण रेल्वे ! कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकांवर ८ एक्सप्रेसना मिळणार थांबा…

मुंबई  : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या आठ मेल एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग आणि कणकवली या रेल्वे स्थानकांवर…

वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकताच टीम इंडियावर धनवर्षा; बक्षीस म्हणून मिळाले कोट्यवधी रुपये…

भारतीय महिला क्रिकेट संघानं अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून पहिल्यांदाच आयसीसी वनडे विश्वचषक…

चक दे इंडिया! भारतीय महिलांनी रचला इतिहास; दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जिंकला एकदिवसीय विश्वचषक…

आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाचा पराभव…

दरडोई उत्पन्न वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करा -खासदार नारायण राणे

*सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-*  सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून, पर्यटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न…

नेवल युनिट एन सी सी वार्षिक प्रशिक्षण शिबीर १० नोव्हेंबरपासून   …                                                

रत्नागिरी – २ महाराष्ट्र नेवल युनिट एन सी सी कार्यालयाकडुन मेनु-२६ वार्षिक प्रशिक्षण शिबीर राबविण्यात येत…

लांबलेल्या पावसामुळे मोहर कुजण्याची भीती ; आंबा उत्पादकांना बसणार फटका…

राज्यभरासह कोकण किनारपट्टीतही परतीच्या पावसानं चांगलंच थैमान घातलेलं आहे. या पावसामुळे सर्वात जास्त फटका बसला तो…

महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याची आमची भूमिका :पालकमंत्री उदय सामंत…

*चिपळूण :* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुतीच्या एकजुटीने लढवाव्यात, अशी आमची स्पष्ट भूमिका असून यासंदर्भात…

पावसाचा फायदा घेत लोटेतील कारखानदारांचा ‘रासायनिक खेळ’.. सोनपात्रा नदी लालेलाल, ग्रामस्थ व मच्छीमार संतप्त….

*खेड (प्रतिनिधी):*  तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील काही कारखानदारांनी बुधवारी रात्री झालेल्या पावसाचा गैरफायदा घेत आपल्या उद्योगांतील…

भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम सामन्याचं मिळविलं तिकीट; 2 नोव्हेंबरला आफ्रिकेशी होणार सामना…

भारतानं ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सनं हरवून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. भारतीय संघ आता २ नोव्हेंबर रोजी…

You cannot copy content of this page