आनंदाची बातमी! ‘लाडक्या बहिणीं’चा तिसरा हप्ता ‘या’ दिवशी येणार …

सध्या राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा बोलबाला आहे. या योजनेसाठी एक कोटींहून अधिक अर्ज स्वीकारण्यात…

उच्च न्यायालयाचा मुंबई विद्यापीठाला दणका, सिनेटच्या निवडणुका उद्याच घेण्याचे आदेश…

सिनेटच्या निवडणुका रद्द झाल्याने शिवसेना ठाकरे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. जनशक्तीचा दबाव /मुंबई- मुंबई…

भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल वर्षा ढेकणे यांचा सत्कार…

भारतीय जनता पक्षाच्या नूतन जिल्हाध्यक्ष सौ वर्षा ढेकणे यांची जिल्हाध्यक्ष पदी नेमणूक झाल्याबद्दल बद्दल भारतीय जनता…

“अख्खा ट्रक बघता बघता.”, सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्री लक्ष्य; म्हणाल्या, ‘हीच का स्मार्ट सिटी’?…

पुणे – शहरातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडमध्ये पुणे…

पुण्यात रस्त्याला अचानक पडला मोठा खड्डा; बघता-बघता अख्खा ट्रकच खड्ड्यात पडला; सुदैवाने चालक बचावला…

*पुणे-* पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आज शहरातील समाधान चौक परिसरात…

अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळात बाधित शेतकऱ्यांना 69 कोटींचा निधी मंजूर:राज्यामध्ये तब्बल 1 लाख 24 हजार 715 शेतकऱ्यांचे झाले नुकसान…

*मुंबई-* अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या राज्यातील १ लाख २४ हजार ७१५ बाधित…

भंडाऱ्यात गुणरत्न सदावर्तेंची सभा उधळली:खुर्च्या तोडून पोलिसांवरही भिरकावल्या, एसटी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची 71 वी सभा ठरली वादळी…

भंडारा- एसटी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची ७१ वी सभा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी भंडाऱ्यात आयोजित केली होती.…

काँग्रेसमधल्या देशप्रेमाच्या आत्म्याने प्राण सोडला:मोदी म्हणाले- गणपती पूजेचाही त्यांना तिटकारा; मी गणेश पूजा केल्याने ते अस्वस्थ झाले…

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धेतील सभेत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसमधील देशभक्तीच्या आत्म्याने प्राण सोडला आहे.…

लालबागच्या राजाला भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप….

मुंबई- ही शान कोणाची लालबागच्या राजाची, लालबागच्या राजाचा विजय असो…..अशा जयघोषात अतिशय भावपूर्ण वातावरणात लालबागच्या राजाचे …

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात बाळ माने सांगितले भाजपच्या विजयाचे गणित…

रत्नागिरी : एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात भाजपला ७५ हजार मते, विरोधकांना ८५ हजार…

You cannot copy content of this page