पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला आव्हान दिले- जर तिकडून गोळ्या झाडल्या तर येथूनही गोळ्या झाडल्या जातील – पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. सिंदूर हे भारताच्या शौर्याचे प्रतीक…

कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी:माणिकराव कोकाटे यांचे पुन्हा तिरकस विधान; काँग्रेसची डोके ठिकाणावर नसल्याची टीका…

छत्रपती संभाजीनगर- राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या प्रचंड नुकसानीनंतर शेतकरी मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे पाहतोय. मात्र, कृषीमंत्री…

मेकॅनिकला तिघांकडून बेदम मारहाण…

रत्नागिरी : शहरातील मच्छी मार्केट रिक्षा स्टँडजवळ बुधवार दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एका मेकॅनिकला तिघांनी बेदम…

मोडकाआगर धरण तुडुंब भरले..

गुहागर :- तालुक्यातील मोडकाआगर धरण तुडुंब भरले असून मे महिन्यातच धरण तुडुंब भरण्याची पहिलीच वेळ असल्याची…

आशा सेविका ५ महिने मानधनविना…

चिपळूण : जनतेला समर्पित सेवा देणाऱ्या आशासेविका आणि पर्यवेक्षकांना जानेवारी २०२५ पासून मानधन मिळाले नाही. चिपळूणमधील…

मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल; तब्बल १३ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या….

मुंबई- मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबईतील १३ पोलीस उपआयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या…

वैष्णवीच्या बाळाचे संगोपन तिची आई स्वाती कस्पटे करणार; बाळाचा सांभाळ करण्यासाठी स्वाती कस्पटे यांची योग्य व्यक्ती म्हणून नियुक्ती…

मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत दिली माहिती पुणे- पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने १६…

बलुच आर्मीचा पाकिस्तानमधील सोराब शहरावर ताबा; क्वेटा-कराचीचे कनेक्शन तुटले; पाक लष्कराने पळ काढला…

नवी दिल्ली- बलुचिस्तानमधील परिस्थिती आता पाकिस्तान सरकारच्या नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे. सशस्त्र बलुच बंडखोरांनी शुक्रवारी पाकिस्तानमधील…

अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण … राष्ट्रपती मुर्मू, सोफिया कुरेशी सारख्या विद्यार्थीनी तयार व्हाव्यात –पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : मुलींना देखील शिक्षणाचा न्याय, हक्क मिळाला पाहिजे. ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने घेऊन, ती राबवण्याचा…

गोळप आणि पावस येथील नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच वाटप , सर्वसामान्यांना आर्थिक ताकद देणारी कामगार विभागाची योजना – पालकमंत्री डॉ. उदय सामंत…

रत्नागिरी : जन्मापासून, मृत्यूपर्यंत ज्या ज्या काही अडचणी येतात त्याला आर्थिक ताकद देणारी कामगार विभागाची योजना…

You cannot copy content of this page