आषाढी वारीत विठ्ठलाच्या खजिन्यात ८ कोटी ३४ लाखांचे दान…

पंढरपूर- पंढरपूरच्या आषाढी वारीच्या काळात विठ्ठलाच्या खजिन्यात तब्बल 8 कोटी 34 लाखांचं दान आलं आहे. विशेष…

राज्यात आजदेखील मुसळधार पावसाचा इशारा कायम; रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा जिल्ह्यांना ऑरेंज जारी…

पुणे- राज्यातील काही भागात आज देखील अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मोठ्या प्रमाणात…

गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर ६ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय; उद्यापासून आरक्षणास होणार सुरुवात…

रत्नागिरी- कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकणात गावी जाण्यासाठी गणेशोत्सवासाठी नागरिकांना अधिक सोपे व्हावे म्हणून पश्चिम…

कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी फॉर्म भरला:म्हणाले- प्रत्येक मतासाठी मेहनत करेन; ओबामांनी 1 दिवसांपूर्वीच पाठिंबा दिला…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची उमेदवारी सोडल्यानंतर पाच दिवसांनी, कमला हॅरिस यांनी शुक्रवारी अधिकृतपणे डेमोक्रॅट पक्षाकडून अध्यक्षपदाची…

एस.टी. महामंडळालाही पावला विठूराया:आषाढी यात्रेत 9 लाख 53 हजार विठ्ठलभक्तांचा प्रवास; 28 कोटी 92 लाखांचे उत्पन्न…

मुंबई- यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी…

आमदार अपात्रतेबाबत लवकर निर्णय घ्या:शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांची हायकोर्टात याचिका; याचिका निष्प्रभ ठरण्याची व्यक्त केली भीती…

मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उबाठाच्या आमदारांना अपात्र करावे, अशी विनंती याचिका…

बेलापूरमधील चार मजली इमारत कोसळली:दोघांना सुखरूप काढले बाहेर, बचाव कार्य सुरू…

नवी मुंबई- नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सेक्टर 19 मधील शाहबाज गाव येथे…

राज ठाकरेंची मोठी खेळी! विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत उमेदवारांची नावे जाहीर…

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार आहे. राज ठाकरे यांची…

कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने भाजप युवा मोर्चाच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान…

रत्नागिरी- कारगिल विजय दिवसाच्या रौप्य महोत्सवी स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पक्ष युवा मोर्चातर्फे भूतपूर्व सैनिकांचा सन्मान…

भारत नवव्यांदा महिला आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचला:बांगलादेशचा 10 गडी राखून पराभव; मंधानाचे अर्धशतक, रेणुका-राधाने 3-3 बळी घेतले…

महिला आशिया कपच्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा पराभव करून भारतीय संघ नवव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताने…

You cannot copy content of this page