कांदा उत्पादकांना मोठा दिलासा:नाशिक, संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबँक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय…

मुंबई- कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबँक प्रकल्प सुरू होत असून राज्यात…

मुंबईत मुसळधार पावसाचे थैमान:जागोजागी पाणी तुंबले, चाकरमान्यांची तारांबळ; पालिका प्रशासन फेल…

मुंबई- मुंबई तसेच उपनगरांत कालपासूनच संततधार आहे. आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढला असून आज दिवसभर मुंबईत…

पावसाळी अधिवेशन, निशिकांत दुबे म्हणाले- बांगलादेशींची घुसखोरी वाढतेय:झारखंडमध्ये 10% कमी झाले आदिवासी, घुसखोर तेथील आदिवासी महिलांशी लग्न करताय..

नवी दिल्ली- गुरुवारी (25 जुलै) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. दोन्ही सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू…

अर्थसंकल्पात NPS ‘वात्सल्य’ योजना जाहीर:10,000 रुपयांच्या SIP मध्ये 63 लाखांचा निधी बनणार, मुद्रा योजनेअंतर्गत 20 लाखांचे कर्ज…

नवी दिल्ली- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात NPS ‘वात्सल्य’ योजनेची घोषणा केली. खाजगी क्षेत्रातील नियोक्त्यांसाठी NPS…

संगमेश्वर रेल्वे स्थानकात लवकरच ९ पैकी ३ गाड्यांना थांबा मिळण्याची शक्यता, कोकण रेल्वेचा सकारात्मक प्रतिसाद – आमदार शेखर निकम यांचा पुढाकार…

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे प्रशासन सदैव तत्पर असून रेल्वे गाड्यांना दिले जाणारे थांबे…

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! UPSC करणार परीक्षा पद्धतीत बदल; भुरट्या परिक्षार्थींवर एआयच्या मदतीनं ठेवणार लक्ष….

दरवर्षी UPSC CSE म्हणजेच नागरी सेवा परीक्षेसह १४ परीक्षा आयोजित करत असते. याशिवाय, उच्च सरकारी पदांसाठी…

PMGDISHA अंतर्गत ग्रामीण भागात किती वाढली डिजिटल साक्षरता?, आकडेवारी भुवया उंचावणारी…

ग्रामीण भारतातील साठ दशलक्ष नागरिकांना दोन वर्षांत मूलभूत डिजिटल साक्षरता प्रशिक्षण देण्यासाठी फेब्रुवारी २०१७ मध्ये पंतप्रधान…

DRDO ने पुन्हा रचला इतिहास; Interceptor Missile चे यशस्वी प्रक्षेपण…

ओडिशातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये (आयटीआर) या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी…

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून शाळा, महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी जाहीर…

रत्नागिरी, दि. २५ (जिमाका)- जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये ( अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक,…

सर्व यंत्रणांनी लवकरात लवकर विकास कामांच्या ‘प्रमा’ घ्याव्यात -पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी, दि.25 (जिमाका) : जिल्हा नियोजनमधून करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या प्रस्तावाला सर्व यंत्रणांनी लवकरात लवकर प्रशासकीय…

You cannot copy content of this page