रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामांना सुरूवात; पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला…

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे बळीराजा शेतीच्या कामाला लागला आहे. शेतात पेरणीसह उखळणीला सुरुवात झाली…

प्रवासापूर्वी गाडीची अचूक वेळ तपासून घेण्याचे आवाहन…

*रत्नागिरी :* कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांसाठी १० जून २०२४ पासून पावसाळी वेळापत्रक लागू होत आहे.…

शपथविधी सोहळ्याचा दुसराच दिवस, पीएम मोदींचा मोठा निर्णय; एक क्लिक अन् कोटी नागरिकांना फायदा…

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोदींनी महत्त्वाचा निर्णय घेतला. तिसऱ्या…

खाडी समांतर परचुरी फुणगूस रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष..

दीपक भोसले/संगमेश्वर- खाडी समांतर परचुरी फुणगूस रस्त्याची दुरवस्था झाली आहे .पहिल्याच पावसात रस्त्याची झालेल्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना…

तिसऱ्यांदा मंत्रिमंडळात स्थान मिळणे माझ्यासाठी आनंदाची बाब:मोदी देतील ते खाते मी निभावणार, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया…

मुंबई- पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात मला तिसऱ्यांदा स्थन मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे अशी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्रिमंडळाचा शपथविधी; रत्नागिरीत जल्लोष, लाडू वाटून आनंदोत्सव आणि फटाक्यांची आतषबाजी…

रत्नागिरी/९ जून: राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर…

सुनेला मंत्रिपद, सासऱ्यांचे डोळे पाणावले:भाजपवरील निष्ठेचे फळ रक्षाला मिळाले, आज मनस्वी आनंद झाला म्हणत नाथाभाऊ भावुक…

जळगाव- भाजप नेत्या रक्षा खडसे यांची नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्रीपदीवर्णी लागल्याची माहिती आहे. रक्षा खडसेंना…

मनोज जरांगे यांचा रोखठोक इशारा:म्हणाले – मराठा समाजाला त्रास देणाऱ्या नेत्यांना विधानसभेत पहिल्या खपक्यातच पाडणार…

जालना- मराठा समाजाला त्रास देणाऱ्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत पहिल्या खपक्यातच पाडणार, असा इशारा मराठा आंदोलक मनोज…

You cannot copy content of this page