खते, बी-बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा- पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी/प्रतिनिधी:- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत खते आणि बी-बियाणे उपलब्ध होतील याबाबत कृषी विभागाने दक्ष रहावे, सेंद्रीय…

कर्नाटक राज्यात काँग्रेसची सत्ता येणार- शरद पवार

पंढरपूर- गेल्या आठवडाभर राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. ज्याचे केंद्रबिंदू ठरले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. शरद…

शेगावच्या लेकीचा दिल्लीत डंका; गायत्री रोहणकरने पटकावला फॅशन आयकॉन पुरस्कार; स्पर्धेतील रॅम्प वॉकनेही घातली भुरळ

बुलढाणा- बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या गायत्री रोहणकर हीने राजधानी दिल्लीत झालेल्या एका स्पर्धेत उत्कृष्ट व दिलखेचक रॅम्प…

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी विशेष विमान पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

दंगलीत आतापर्यंत ५४ जणांचा मृत्यू झाल्याचे माहिती आहे. दरम्यान या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १० हजार…

🛑🛑केरळच्या खाड्यांमधील हाऊस बोटी लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातील खाड्यांमध्ये जलविहार करणार

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी केरळच्या धर्तीवर जिल्ह्यांतील खाड्यांमध्ये हाऊसबोट प्रकल्प राबविला जाणार आहे.…

नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवाशाला चावला विंचू

नागपूर- नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका महिला प्रवाशाला विंचू चावल्याची घटना घडली आहे. घटनेची…

पाच पराभवानंतर मुंबई डेंजर झोनमध्ये; प्ले ऑफमध्ये स्थान निश्चितीसाठी उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील

चेन्नई : मुंबई इंडियन्सचा आजच्या सामन्यात हा पाचवा पराभव ठरला. त्यामुळे आता आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये मुंबई…

मी राजीनामा दिला तेव्हा मला हा विश्वास होता की मी माझ्या सहकाऱ्यांची समजूत काढू शकेन, पण तसे घडले नाही : शरद पवार

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याचं नाट्य महाराष्ट्रात रंगलं होतं. २ मेच्या दिवशी ‘लोक…

कोकणी बांधव हो म्हणत नाही, तोपर्यंत रिफायनरी होऊ देणार नाही : उद्धव ठाकरे यांची महाडमधील सभेत घोषणा

रत्नागिरी- बारसू प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंनी महाडमध्ये केली मोठी घोषणा; सरकारला इशारा देत म्हणाले…माझं एक पत्र फडकवलं…

रिफायनरी सारखे प्रकल्प कोकणातच का येतात याचे आत्मचिंतन करा : राज ठाकरे

शरद पवार यांनी आजवरच्या एकही भाषणात कधीच शिव छत्रपतींचा नाव घेतले नाही रत्नागिरीत मनसेच्या सभेला मोठी…

You cannot copy content of this page