आनंद वार्ता….
कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेसची यशस्वी चाचणी; लवकरच वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावणार…

रत्नागिरी- कोकण रेल्वे मार्गावरुन वंदे भारत एक्स्प्रेस धावली आहे. मुंबईपासून गोव्याच्या दिशेने करण्यात आलेली प्राथमिक चाचणी…

ब्रेकिंग बातमी…
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेकरिता जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्यभरातून ५ हजार विशेष बसेस सोडण्यात येणार

मुंबई- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेकरिता जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून 5 हजार…

वांझोळे येथील ट्रँव्हल्स अपघातातील १९ जखमींना १०८ रूग्णवाहिकेतून रत्नागिरीत केले दाखल

देवरूख – संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे येथील ट्रॅव्हल्स अपघातामधील १९ जखमींना रत्नागिरी सिव्हील येथे १०८ रुग्णवाहिकेतून हलविण्यात…

कर्नाटकात कोण होणार मुख्यमंत्री? सिद्धरामय्या कि डी. के. शिवकुमार?

निरीक्षकांच्या समितीने खर्गेंकडे सोपवला अहवाल; आजच फैसला होण्याची शक्यता बंगळुरू- कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवल्यानंतर आता…

हवामान वार्ता…
राज्यात उद्यापासून तापमान वाढण्याची शक्यता; घराबाहेर पडताना काळजी घ्या

मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढउतार होत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीनंतर राज्यातील काही…

कोकणातील समुद्रकिनारी मोठा स्टील प्रकल्प उभारण्याच्या हालचाली; रत्नागिरी-रायगडमधील जागांची पाहणी

रत्नागिरी- आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. कंपनीतर्फे काेकणातील समुद्रकिनारी माेठा स्टील प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू…

मोखा चक्रीवादळाने धारण केलं रौद्ररूप,. किनारी भागाला सतर्कतेचा इशारा…

▪️गेल्या काही दिवसांपासून देश आणि राज्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढले आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासाह…

मुसलमानांकडून झालेल्या घुसखोरी घटनेची कडक कारवाई करा; उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आदेश…

वरील कृत्यामुळे भारतातील समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे जिल्ह्यात, राज्यात आणि देशात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण…

जमखंडी विधानसभा क्षेत्रातील दैदिप्यमान विजयाने जमखंडी-रत्नागिरीमधील ऐतिहासिक स्नेहबंध दृढ होतील…

मा. आमदार बाळ माने यांची प्रतिक्रिया... रत्नागिरी- अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही कार्यकर्त्यांचा दृढ निश्चय किती प्रभावी…

राज्यात उष्णतेची लाट; वाढत्या तापमानामुळे केळीच्या पिकाचे नुकसान..

जळगाव जिल्ह्यात ४४.८ अंश सेल्सिअस तापमान (Heat waves) नोंदवले गेले आहे. तर अकोला येथेही पारा ४४…

You cannot copy content of this page