हवामानावर आधारीत कृषि सल्ला (रत्नागिरी जिल्हा) – ०३ फेब्रुवारी, २०२३.

Spread the love

ग्रामीण कृषि मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने…

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दि. ४ ते ८ फेब्रुवारी, २०२३ दरम्यान हवामान कोरडे राहून कमाल आणि किमान तापमानात क्रमशः वाढ संभवत असून आकाश निरभ्र राहील.

विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात दि. ५ ते ११ फेब्रुवारी, २०२३ दरम्यान हवामान कोरडे राहून कमाल आणि किमान तापमान हे सरासरी इर्के रहाण्याची शक्यता आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page