खेडमधील समुदाय संसाधन व्यक्तींना स्मार्ट मोबाईल वितरण… महिलांचा सन्मान, आदर हेच आमचे प्राधान्य – पालकमंत्री उदय सामंत..

*रत्नागिरी : महिलांचा सन्मान, महिलांचा आदर हेच आमचे प्राधान्य आहे. त्यांना सक्षम करण्यासाठी, त्यांची उन्नती करण्यासाठी…

खेड उपविभागीय कार्यालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन….

रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुदळ मारुन आणि कोनशिला अनावरण करुन, खेड उपविभागीय कार्यालयाचे…

शिक्षक कारभारी वाडेकर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत!..

श्रीकृष्ण खातू / संगमेश्वर /धामणी- दरवर्षी रत्नागिरी जिल्हा परिषद उपक्रमशील शिक्षकांचे शालेय शैक्षणिक कामाचे  मूल्यमापन करून…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, उद्योग-व्यवसाय, औषधोपचार, स्वखर्चासाठी महिलांना शासनाचा हातभार -पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून पात्र एकही लाभार्थी भगिनी वंचित राहणार नाही. या योजनेतून…

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत समुदाय संसाधन व्यक्तींना मोफत मोबाईल वितरण, शहरातील सीआरपींनाही मोफत मोबाईल देऊ -पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी : जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी काम करणाऱ्या सर्व समुदाय संसाधान व्यक्तींना अर्थात सीआरपींना मोफत मोबाईल…

भारतीय जेम्स आणि ज्वेलरी रत्नागिरी कॅम्पस कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन,५० चे ५०० प्रशिक्षणार्थी करण्याचा प्रयत्न करावा – पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी :- येथील विठ्ठल मंदिराजवळील संतोष विश्वनाथ खेडेकर ज्वेलर्सच्या पहिल्या मजल्यावर भारतीय जेम्स आणि ज्वेलरी संस्था…

पाली दीक्षाभूमीवर समाज मंदिर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे भूमिपूजन, संविधानामुळे मी मंत्री झालो याची सदैव जाणीव – पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मी मंत्री झालो, याची सदैव मला जाणीव आहे.…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ; महिलांच्या उन्नतीसाठी आणि सक्षम करणारी योजना , 72 तासात प्रलंबित प्रकरणे मार्गी न लागल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई -पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांच्या उन्नतीसाठी आणि त्यांना सक्षम करणारी आहे. 72…

रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील सीआरपींना मोफत मोबाईल वितरण.. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घराघरात पोहचवा -पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी : तुम्ही शासनामधील कुटुंब आहात, चळवळ निर्माण करुन प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घराघरात पोहचवा. सरकार तुम्हाला…

राजापूर उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपुजन… सर्वसामान्यांचे समाधान हेच पुण्य : पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी: राजापूर उपविभागीय कार्यालयाची होणारी नवीन इमारत हे सर्वसामान्य जनतेचे केंद्रबिंदू व्हावे. इथे येणाऱ्या सर्वसामान्य जनतेची…

You cannot copy content of this page