रत्नागिरी : एमआयडीसीने रत्नागिरी शहर दत्तक घेतले आहे. साडेचारशे कोटी रुपये दिले आहेत. रत्नागिरी बदलतंय..रत्नागिरी बदललंय..येत्या…
Tag: Udy samat
जिल्ह्यातील मुली आणि महिलांसाठी कर्करोग सावधगिरी लस तालुकास्तरावर शिबिरे आयोजित करुन आठ दिवसात रुपरेषा करा- पालकमंत्री डॉ. उदय सामंत…
रत्नागिरी : कर्करोग होऊ नये यासाठी सावधगिरी म्हणून एचपीव्हीची लस जिल्यातील सर्व मुली आणि महिलांसाठी देण्याबाबत…
उद्योगमंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेली पर्यटन स्थळे वैभव वाढविणारी,महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे यांच्याकडून प्रशंसा…
रत्नागिरी- उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून झालेली विकासात्मक कामे, ही पर्यटन स्थळे रत्नागिरीची वैभव वाढविणारी…
नमन महोत्सवात ‘श्री सह्याद्री मार्लेश्वर कलामंच पाटगाव’ यांचे नमनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनासह पारंपारीकता जपत आधुनिकतेचे दर्शन…
सह्याद्री मार्लेश्वर कलामंचचे निर्माते सुप्रसिद्ध शाहीर व पहाडी आवाजाचे बादशहा प्रदीप उर्फ पिंट्या भालेकर यांच्या संकल्पनेतून…
रायगड पालकमंत्रिपदाचा वाद चव्हाट्यावर ! मंत्री उदय सामंत यांच्या वास्तव वक्तव्यानं महायुतीत नव्या वादाला तोंडफुटीची शक्यता…
संगलट (खेड) : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद अद्यापही सुटलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे…
आर्थिक सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज -पालकमंत्री डॉ. उदय सामंत….
*रत्नागिरी: जिल्ह्यातील महिलांना रोजगाराबरोबरच ŕआर्थिक सक्षम बनवण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असून, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम…
छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक स्तरावरचे स्मारक! पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी केली पाहणी 29 मार्च रोजी असणाऱ्या बलिदान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार….
रत्नागिरी l 22 मार्च- जागतिक स्तरावरील आर्किटेक नेमून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य असे…
हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जातीय सलोखा राखणाऱ्या राजाची प्रेरणा शिवसृष्टीतून मिळेल -उपमुख्यमंत्री अजित पवार…
रत्नागिरी, दि. १८ (जिमाका)- राजा कसा असावा, सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय कसा देत होता, जातीय सलोखा…
टाटा संचलित कौशल्यवर्धन केंद्राचे भूमिपूजन,हाती घेतलेल्या प्रकल्पांना निधीची कमतरता पडू देणार नाही,पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार…
रत्नागिरी – उद्योगांना बळकटी देणाऱ्या योजना अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत. जे प्रकल्प हातात घेतले आहेत. राज्यात,…
एसटी प्रवाशांची सुरक्षितता आणि आरोग्य महत्त्वाचे जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही – पालकमंत्री डाॕ उदय सामंत…
रत्नागिरी, दि. 16 (जिमाका): एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. सुरक्षितेतच्यादृष्टीने…