“…तर उद्धव ठाकरे नकाशावर शोधूनही सापडले नसते”, निलेश राणेंचा घणाघात…

निलेश राणेंना शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी नुकत्याच झालेल्या सभेत घराणेशाहीवरुन राणे कुटुंबियांवर आरोप केले,…

मानेवरती घेतलेले हे भूत मानेवरून उतरवायला पाहिजे : उद्धव ठाकरे…महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीत भव्य सभेचे आयोजन…

रत्नागिरी : आजचे हे पाप आहे ते २०१४ मीच तुमच्या माथी मारले आहे. हा उमेदवार तुम्हाला…

रत्नागिरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी …जलतरण तलाव येथे भव्य सभा….

रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख नोव्हेंबरला होणारा…

मी महाराष्ट्राच्या हक्काचा एक कणही देत नव्हतो:एवढा दरारा दिल्लीत निर्माण केला होता – उद्धव ठाकरे; जनतेला दिली 5 मोठी आश्वासने…

कोल्हापूर- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा केंद्रातील सत्ताधारी भाजपसह…

बंडोबांना थंड करण्याचे पक्षांसमोर आव्हान:सत्तेत येण्यापूर्वीच विधानपरिषद आणि महामंडळाचे मविआकडून आश्वासन..

मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष…

महाविकास आघाडीतर्फे बाळ माने यांनी शक्तीप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज..

रत्नागिरी : महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सुरेंद्र तथा बाळ माने यांनी आज…

रत्नागिरीत महायुतीला धक्का; भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश…

रत्नागिरी : भाजपचे रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी बुधवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत हाती…

अखेर महाविकास आघाडीचं ठरलं! काँग्रेस १०५, ठाकरे ९५, शरद पवार ८५ जागांवर लढणार, लवकरच होणार यादी जाहिर…

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. कोण किती जागा लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. लवकरच…

कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला सुगीचे दिवस; अनेक नेते पुन्हा शिवसेनेत येण्याची शक्यता…

कोकणातील काही पक्षांचे नेते भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाची साथ सोडू लागले आहेत. *रत्नागिरी :* कोकणात…

5 वर्षांत महाराष्ट्रात 3 मुख्यमंत्री , दोन मोठी बंडखोरी; 2019 पासून आतापर्यंतचे राजकारण किती बदललं?…

*गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल पाहायला मिळाले. जसे की, महाराष्ट्रात 3 मुख्यमंत्री , दोन…

You cannot copy content of this page