खवळलेल्या समुद्रात तरुणी बेपत्ता भगवती किल्ल्याजवळील पाण भुयार स्पॉट जवळील घटना…

रत्नागिरी : शहरातील भगवती किल्ल्याजवळील पाण भुयार स्पॉट जवळ अज्ञात तरुणी खवळलेल्या समुद्रात पडून बेपत्ता झाली.…

शेतकऱ्यांकडे सिबील स्कोर मागणाऱ्या शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करा,अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी वित्त मंत्र्यांकडे बैठक लावणार – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि.२८ (जिमाका):- जर बँकेचा शाखाधिकारी शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबील स्कोरची मागणी करत असेल तर, अशा शाखाधिकाऱ्यांवर…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला तर जगाला भारी पडू, अमली पदार्थाचे सेवन करणार नाही, सेवन करायला देणार नाही ही खरी राष्ट्रभक्ती- पालकमंत्री डॉ. उदय सामंत..

रत्नागिरी- कुठचीही मुलं अमली पदार्थाचे सेवन करणार नाहीत आणि अमली पदार्थाचं सेवन करायला न देणं हीच…

अखेर शास्त्री पुल येथील धोकादायक दरड कोसळली, चार घरांना धोका, राष्ट्रीय महामार्ग आणि कॉन्ट्रॅक्टर यांचा हलगर्जीपणा नडला, बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई होणार का?…

राष्ट्रीय महामार्गाचे चीप इंजिनियर पासून उपअभियंता यांचे आदेश कॉन्ट्रॅक्टर कडून धाब्यावर… गणेश पवार /संगमेश्वर- मुंबई गोवा…

शिक्षण संस्था चालकांनी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत- मंत्री उदय सामंत…

देवरूख येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात संपन्न… देवरूख- महाराष्ट्रातील शिक्षण हे…

मुंबई गोवा महामार्गच्या कॉन्ट्रॅक्टर चुकीमुळे वांद्री येथील सोमेश्वर मंदिर येथे भिंत कोसळून मंदिर परिसरामध्ये चिखल व दगडी च्या साम्राज्य, मनमानी कारभार करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई होणार का?..

महामार्ग ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा नागरिकांना फटका… संगमेश्वर : मुंबई गोवा हायवे वरती वांद्रे येथे उलटपुलाचे काम…

हत्तीचा माळ, खेर्डी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व्हावे,पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत मागणी…

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील हत्तीचा माळ, खेर्डी (सध्याचे खेर्डी एमआयडीसी स्थळ) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे…

शिवसेना शिंदे गटाकडून रत्नागिरीत ७० हजार सदस्य नोंदणी…

रत्नागिरी: महायुतीमधील भाजपा, शिवसेना पक्षाकडून सदस्य नोंदणी मोठ्याप्रमाणात सुरु असून, रत्नागिरी विधानसभा मतदार संघातही दोन्ही पक्षांनी…

राज्यामध्ये प्रगती आणि समृद्धी सरकार –उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे….शेतकरी आपला अन्नदाता, आपला मायबाप ; बियाणे अतिशय उत्कृष्ट प्रतीची हवीत….

रत्नागिरी : राज्यामध्ये प्रगती सरकार आणि समृध्दी सरकार आहे. राज्याला पुढे नेणारे सरकार आहे. शेतकरी आपला…

अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहाचे लोकार्पण … राष्ट्रपती मुर्मू, सोफिया कुरेशी सारख्या विद्यार्थीनी तयार व्हाव्यात –पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी : मुलींना देखील शिक्षणाचा न्याय, हक्क मिळाला पाहिजे. ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने घेऊन, ती राबवण्याचा…

You cannot copy content of this page