३० कोटींचे क्रीडा संकुल; अवकाळीग्रस्त आंबा, काजू बागायतदार,५६ हजार ६२८ शेतकऱ्यांच्या खात्यात ९८ कोटी ४४ लाख रुपये थेट जमाजागतिक स्तरावर रत्नागिरीला उज्ज्वल करण्यासाठी प्रशासन कार्यरत,८० व्या स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी मांडला जिल्ह्याच्या विकासाचा आलेख…

रत्नागिरी- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या…

‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’: रत्नागिरीच्या रस्त्यांवर अवतरला देशभक्तीचा महासागर..

सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य ‘सैनिक उद्यान’ आणि ‘सैनिक भवन’ उभारणार: पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा.. *रत्नागिरी,…

धामणसे हटवाडी पुलामुळे विकासाला नवी दिशा,सोमगंगा नदीवरील पूल बनले पर्यटकांचे आकर्षण केंद्र..

तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून साकारले विकासाचे मॉडेल.. पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने…

कोकणातून भविष्यात शास्त्रज्ञ घडतील; विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे : पालकमंत्री उदय सामंत…

*रत्नागिरी दि. २० जुलै :* कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट गुणवत्ता असून, म्हणूनच राज्यात कोकण विभागाचा निकाल नेहमीच…

मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर-माभळे येथे रस्ता खचल्याने वाहतूक धोक्यात…

संगमेश्वर :- :मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या व दर्जाहीन कामाचा फटका वाहन चालकांना बसत आहे. संगमेश्वरजवळील माभळे गावच्या…

रत्नागिरी शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटणार!,पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पानवल धरणाच्या नूतनीकरण कामाचे लोकार्पण…

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, रत्नागिरी नगर परिषदेच्या अखत्यारीत असणाऱ्या…

“मोठे मोठे गार केले..” ना. उदय सामंतांच्या सूचक स्टेटसने राजकारणात खळबळ…

रत्नागिरी:- राजकीय भूकंप आणि अनपेक्षित घडामोडींसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा वादळ येण्याची चिन्हं…

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना; 730.25 कोटी प्रारुप आराखड्यास आणि सिंधुरत्नसाठी 500 कोटी देण्याचा ठराव..

15 मार्चपर्यंत निधी वितरणाची कार्यवाही करावी-पालकमंत्री डॉ. उदय सामंत… *रत्नागिरी-* सर्वसाधारण जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या…

पिंपळी येथील नवीन पुलाच्या कामाचे ७ जानेवारीला भूमिपूजन,पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोहळा; ग्रामस्थांना दिलासा…

चिपळूण | प्रतिनिधी: ऐन पावसाळ्यात गणेशोत्सवाच्या काळात कोसळलेल्या पिंपळी येथील पुलामुळे गेले पाच-सहा महिने दसपटी विभाग,…

रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील बंद पडलेल्या जे.के. फाईल्स कारखान्याच्या जमीन विक्रीत मोठा : बाळ माने…

रत्नागिरी: रत्नागिरी एमआयडीसी परिसरातील बंद पडलेल्या जे.के. फाईल्स कारखान्याच्या जमीन विक्रीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना…

You cannot copy content of this page