विधानसभा निवडणूक २०२४ पूर्वतयारी नोडल अधिकाऱ्यांची बैठक…. नोडल अधिकाऱ्यांनी सतर्क राहून दिलेली जबाबदारी पार पाडावी -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…

*रत्नागिरी : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करुन,…

आदिवासी आमदारांचे मंत्रालयात ‘उड्या मारो आंदोलन’; आमदारांनी थेट तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर मारल्या उड्या..

आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यातील आदिवासी आमदारांनी आज चक्क मंत्रालयात संरक्षक जाळीवर ‘उड्या मारो आंदोलन’…

नवी मुंबई : नैना क्षेत्रातील २५०० कोटी रुपयांच्या कामाचे पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन…

शनिवारी ठाणे येथे होत असलेल्या पंतप्रधानांच्या उपस्थितीतील जाहीर कार्यक्रमात पनवेलमधील नैना प्रकल्पातील रस्त्यांच्या कामाचे ऑनलाईन भूमिपूजन…

महाराष्ट्रामध्ये ‘या’ तारखेला होणार निवडणूक? कधी लागणार आचारसंहिता?..

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 तारीख समोर आली आहे. मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार…

कोराडीची जगदंबा माता: दिव्य, तेजोमय रुप गुणसंम्पन्न कन्येच्या रुपानं अवतरलेली आदिमाया जगदंबा; जाणून घ्या काय आहे आख्यायिका…

नागपूरजवळील कोराडी इथं आदिमाया जगदंबा देवीचं जागृत मंदिर असल्याची भाविकांची धारणा आहे. कोराडी जगदंबा मंदिर विदर्भात…

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय…

केंद्र सरकारने मराठी भाषेला दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी…

हर्षवर्धन पाटील यांनी कमळ सोडून तुतारी का घेतली हाती? कारणं काय…

शरद पवारांनी पुन्हा एकदा भाजपला मोठा धक्का दिलाय. कारण हर्षवर्धन पाटलांनी भाजपला कायमचा रामराम ठोकण्याचा निर्णय…

अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात…

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अशातच आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला…

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात; विद्युत रोषणाईने देवीची मंदिरे सजली; भाविकांचीही मांदियाळी..

मुंबई- शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात घटस्थापना होणार आहे. अंबाबाई मंदिरात पहाटेपासूनच…

यशस्वी जैस्वालकडे सचिनचा महारेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी, २०१० पासून असं घडलं नाही…

भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. २०१० मध्ये, त्याने…

You cannot copy content of this page