महाराष्ट्रात फडणवीस सरकारकडून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर:बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी हर्षदीप कांबळे; कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कुठे, पाहा लिस्ट…

मुंबई- महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून खातेवाटप देखील पूर्ण झाले आहे. आता राज्यातील वरिष्ठ आयएएस…

नवनियुक्त मंत्र्यांना बंगले वाटप, मंत्रालयातील दालनंही मिळाली; जाणून घ्या कोणत्या मंत्र्याला मिळाला कोणता बंगला ? …

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खातेवाटप झाल्यानंतर आता बंगले आणि दालनं वाटप करण्यात आली. कोणत्या…

विनोद कांबळी यांच्या मदतीसाठी डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर…

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीसाठी संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे…

मंत्रालयात सबकुछ भाजपाच! खाते वाटपावरही वर्चस्व कायम..

उद्योग मंत्रिपदावरुनही भाजपा आणि शिवसेनेत थोडेफार उडाले होते खटके.. मुंबई :- महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीत महायुतीचे सरकार…

शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयात पहिले देहदान…

रत्नागिरी :  दिगंबर साठे यांचे रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान…

‘प्रशासन गाव की ओर’ सुशासन सप्ताह जिल्हास्तरीय कार्यशाळा प्रलंबित कामांचा निपटारा वेळेत करा – अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे…

रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) : माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त केंद्र शासनाने देशव्यापी…

भर सभेत नीतेश राणेंच्या गळ्यात घातली कांद्याची माळ:शेतकऱ्याने माईकवर बोलण्याचा केला प्रयत्न, पोलिसांनी तातडीने घेतले ताब्यात…

नाशिक- महायुतीमधील नवनिर्वाचित मंत्री नीतेश राणे नाशिक येथील सटाणा तालुक्यात आले होते. यावेळी त्यांची सभा आयोजित…

अन् पांडुरंगानेच जातीपातीत अडकलेल्या पांडुरंगाला केले मुक्त:समाजहितासाठी लढणारे साने गुरुजी; शेवट मात्र अनपेक्षितच झाला…

दबाव विशेष- या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत साने…

थंडीत घट, राज्यात ढगाळ वातावरण, पावसाचा अंदाज…

पुणे :- राज्यामध्ये दोन दिवसांपासून थंडीत घट झाली असून, पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. सोमवारी…

नोकरीसाठी अर्ज भरताना १८% GST, सरकार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळतंय : प्रियंका गांधी..

नवी दिल्ली :- बेरोजगारांना नोकऱ्या देण्यासाठी सरकारने मदत केली पाहिजे असं अनेकांना वाटतं. पण त्याऐवजी सरकार…

You cannot copy content of this page