कुर्ला रेल्वे स्थानकात पनवेलला जाणाऱ्या लोकलमधून अचानक धूर; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेतून खाली मारल्या उड्या; कुर्ला स्थानकात उडाला गोंधळ…

*मुंबई-* मुंबईच्या हार्बर मार्गावर लोकल ट्रेनमधून धूर निघत असल्याचं समोर आलं आणि एकच गोंधळ उडाला आहे.…

नेरळ मध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा.. मातोश्री नगर मध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच रौप्य महोत्सवी वर्ष उत्साहात साजर…..

*नेरळ: सुमित क्षिरसागर –* श्री स्वामी समर्थ प्रकट दिन नेरळ मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून उत्साहात…

बुलढाण्यात भीषण अपघात; एसटी अन् लक्झरी बसच्यामध्ये कारचा चेंदामेंदा; ५ जणांचा मृत्यू; अनेकजण जखमी…

*बुलढाणा-* बुलढाणा जिल्ह्यात आज बुधवारी पहाटे भीषण अपघात घडला आहे. जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर तिहेरी अपघाताची घटना…

राज्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता; पुढील दोन दिवसही पावसाचा इशारा…

*मुंबई-* एप्रिल महिन्याच्या सुरूवातील राज्यातील नागरिक उन्हाच्या तडाख्याने त्रस्त झालेले असतानाच आता हवामान विभागाने वेगळाच अंदाज…

विश्वनगर येथे गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्याचा संकल्प…

रत्नागिरी- महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ तथा फेस्कॉमच्या गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ या संकल्पनेनुसार रत्नागिरी…

देवरुखमधील यशस्वी उद्योजक राहुल फाटक यांचे निधन….

देवरूख- देवरूख शहरातील यशस्वी उद्योजक व यश काँप्यूटरचे मालक राहुल विनायक फाटक (वय-४२) यांचे आज मंगळवारी…

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आंबवचा सुपुत्र प्रणय जाधव बनला पोलीस उपनिरीक्षक , रात्रंदिवस अभ्यास करून प्रणयने आपले व कुटुंबियांचे स्वप्न केले साकार….

देवरूख-  जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर संगमेश्वर तालुक्यातील आंबव कोंडकदमराव गावचा सुपुत्र प्रणय शरद जाधव पोलीस…

मुंबई इंडियन्सने होम ग्राउंडवर रोवला IPL 2025 मधील विजयाचा पहिला झेंडा, KKR ला केलं नेस्तनाभूत…

स्पोर्ट /प्रतिनिधी- मुंबई इंडियन्सने केकेआरचा धुव्वा उडवत नव्या सीजनचा पहिला विजय नावावर केला. यापूर्वी मुंबई इंडियन्स…

राज्यावर अवकाळी पावसाचे सावट; अनेक जिल्ह्यांना पुढील काही दिवसांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी…

*मुंबई-* महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहेत. राज्यभरात पुढचे पाच दिवस ढगाळ वातावरण…

तीनवेळा आलेल्या अपयशानंतरही आयएएस होण्याची जिद्द सोडली नाही; चौथ्या प्रयत्नात ठाण्याच्या अर्पिता ठुबे यांचे आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार..

*ठाणे-* भारतीय लोक सेवा आयोगची परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा…

You cannot copy content of this page