माघी गणेशोत्सवानिमित माभळे काष्टेवाडीत 11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रम..

संगमेश्वर : नवतरुण मित्र मंडळ माभळे काष्टेवाडीत गणेश जयंती निमित्त रविवार 11 ते मंगळवार दि 13…

आजचा दिवस ऐतिहासिक; शिवरायांसमोर घेतलेली शपथ पुर्ण केली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

नवी मुंबई- मी स्वत: एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळं मराठा समाजाची दु:खं आणि वेदना…

रातांबी गावातील पूराचा धोका टाळण्यासाठी आमदार शेखर निकम यांचा पुढाकार; उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार..

संंगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातील रातांबी गावाला गडनदी मुळे दरवर्षी पुराचा धोका निर्माण होवून नदीचे पाणी गावात शिरुन…

सरसकट आरक्षण मिळणार नाही!:ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्यांनाच आरक्षणाचा लाभ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण…

मुंबई- मराठ्यांना सरसकट आरक्षण दिले जाणार नाही. तर ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांनाच आरक्षण मिळणार…

धामापूर जि. प.गटातील बुरंबाड गावातील विकासकामांची उद्घाटने व भूमीपुजने आ.शेखर निकम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न…

विकास कामे करताना आपले कुंटुंब दुर्लक्षीत करु नका; मुलांना उच्च शिक्षित करा यासाठी माझे सहकार्य निश्चितच…

मनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्याला यश; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ज्यूस पिऊन मनोज जरांगेनी सोडलं उपोषण; मराठा समाजबांधवांनी विजयाचा गुलाल उधळला…

नवीमुंबई- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांच्या अविरत सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालं आहे.…

समाज म्हणून आमचा एकनाथ शिंदे यांना विरोध संपला – मनोज जरांगे पाटील…

गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि हजारो-लाखो आंदोलकांसाठी आजचा दिवस अतिशय…

मराठ्यांच्या लढ्याला मोठं यश; मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य, मध्यरात्री तीन तासांच्या बैठकीत अखेर तोडगा….

सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगेंच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली आणि मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या. महत्त्वाचं म्हणजे,…

देवरुख-संगमेश्वर-साखरपा रस्त्याची दुरुस्ती तातडीने होणार; संपूर्ण रस्त्याला सील कोटही टाकण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लेखी आश्वासन…

गावविकास समिती संघटनेच्या रस्ता दुरुस्ती बाबतच्या जवाब दो धरणे आंदोलनाला यश, गॅरंटी अंतर्गत दुरुस्तीचे काम होणार…

रत्नागिरीतील ९२ कोटीच्या प्रशासकीय भवनाला शासनाची मान्यता..

‘रत्नागिरीचा सन्मान हाच आमचा अभिमान’ रत्नागिरीकर आणि प्रशासनाचे जोरदार काम -पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी:- राज्यातील प्रथम…

You cannot copy content of this page