महाराष्ट्र शासनाच्या कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेअंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र साखरपा येथे मोबाईल व्हॅनचे स्वागत,पालकमंत्री उदयजी सामंत आणि आमदार भैयाशेठ सामंत यांचे ग्रामस्थांनी मानले आभार…

साखरपा- महाराष्ट्र शासनाच्या कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेअंतर्गत मंगळवारी आरोग्यवर्धिनी केंद्र साखरपा येथे मोबाईल व्हॅनचे स्वागत…

चिपळूणात आपत्ती व्यवस्थापनासाठी एनडीआरएफची टीम दाखल…

चिपळूण- आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा एक भाग म्हणून एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) ची टीम क्र. 5Q…

आंबेड खुर्द  येथे विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी कॅम्पचे आयोजन; नागरिकांचा उत्तम प्रतिसाद….

संगमेश्वर/ प्रतिनिधी- संगमेश्वर तालुक्यातील आंबेड खुर्द  ग्रामपंचायत येथे तहसीदार अमृता साबळे यांच्या आदेशा नुसार सन २०२५-२०२६…

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट; राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा…

*मुंबई-* राज्यात मान्सून दाखल झाला आहे. पुढील तीन ते पाच दिवसांत मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल, अशी…

कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन,कर्करोग तपासणी मोहिमेचा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शुभारंभ…

रत्नागिरी :  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवार येथे आज कर्करोग निदान अत्याधुनिक व्हॅन (फिरते रुग्णालय) चा फित…

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका लावणार,नुतन पोलीस अधीक्षकांचा इशारा….

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सोमवारी रत्नागिरीतील पत्रकारांशी सुसंवाद साधला. आपल्या…

कर्ला येथे मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली, लाखोचे नुकसान…

*रत्नागिरी:* गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरालगतच्या कर्ला येथे संजय…

स्विफ्टच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जखमी,स्विफ्ट चालकावर गुन्हा…

खेड: तालुक्यातील दस्तुरी चिंचघर रेवेचीवाडी येथे २४ मे रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात…

कर्जाचा फास ठरला जीवघेणा; एकाच कुटुंबातील सात जणांनी जीवन संपवलं…

व्यवसायासाठी कर्ज घेतलं पण व्यवसाय बुडाला, डोक्यावरचं कर्ज वाढत गेलं, अखेर अख्ख्या कुटुंबाने टोकाचा निर्णय घेतला.…

जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी केली मुंबई गोवा महामार्गावरील धोकादायक जागांची पाहणी लांजा, राजापूर मध्ये घेतला आपत्ती व्यवस्थापन बैठकीमध्ये आढावा…

रत्नागिरी- गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर उद्भवलेली परिस्थिती व धोकादायक…

You cannot copy content of this page