*रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शहरातील रस्ते, लोकमान्य टिळक मल्टी…
Tag: Jilhadhikari Ratnagiri
विद्यार्थी-विद्यार्थींनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणीबाबत शासन निर्णय….
*रत्नागिरी : राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थींनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने…
चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर मधील 311 गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित,60 दिवसांत हरकती पाठवा….
रत्नागिरी – केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना…
साखळी उपोषणाला बसलेले शृंगारपूर गावचे सरपंच भेटणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना !….जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन…
*देवरुख-* संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत शृंगारपुर कार्यक्षेत्रातील शृंगारपुर नायरी कातुर्डी रस्त्यावरील नायरी फाटा ०.०० ते ०.१०० अंतर्गत…
पंकजाताईंकडून राखी बांधताच महादेव जानकर यांची मन की बात, म्हणाले सुप्रियाताई अन् अजितदादांनी एकत्र यावं…
रासपचे नेते महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र यावं असं म्हटलं आहे.पंकजा…
जिल्हाधिकारी आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मिटिंग मध्ये देखील मानधन तत्त्वावरील शिक्षकांचा तोडगा नाहीच… तिसऱ्या दिवशी देखील आंदोलन सुरूच…
देवरुख- रत्नागिरी जिल्ह्यातील मानधन/ कंत्राटी शिक्षकांनी कायम शिक्षण सेवक नियुक्ती मिळावी यासाठी १५ ऑगस्ट पासून बेमुदत…
प्रादेशिक मनोरुग्णालय येथील इमारत बळकटीकरण भूमिपूजन…. रुग्णांच्या सेवेतून, उपचारातून पुण्य मिळेल -पालकमंत्री उदय सामंत…
रत्नागिरी : मनोरुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर घरच्या व्यक्तीप्रमाणे भावनिकतेने सेवा आणि उपचार करावेत, त्यातून पुण्य मिळेल, असे…
ई मोजणी, ई मुल्यांकन, डिजीटल सातबारा, ई पीक पहाणी, ई फेरफार सारखे प्रकल्प देश पातळीवर – उपजिल्हाधिकारी रामदास जगताप…
*रत्नागिरी l 13 ऑगस्ट-* राज्यामध्ये डिजीटल स्वाक्षरीत सातबारा जगभरातील व्यक्ती कोठूनही काढू शकतो यासाठी तलाठी, मंडळ…
कोकण विकासात शासनच अडथळा?….रिफायनरी नंतर आता बॉक्साइड प्रकल्पाचाही गळा घोटला जाणार का ?
राजापूर / प्रतिनिधी – देशाला विजेच्या बाबतीत स्वयंपुर्णतेकडे नेण्याची क्षमता असणारा जैतापूर अणुउर्जा प्रकल्प असो कि…
‘हर घर तिरंगा’ प्रभावीपणे अंमलबजावणी करा – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह…
*रत्नागिरी, दि.8 (जिमाका) : ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम गेले दोन वर्ष लोक चळवळ बनली आहे.…