भारतीय संघ पराभवाच्या गर्तेत; दुसऱ्या दिवशीही फलंदाजी फ्लॉप; उद्या रिषभ पंत आणि नितीश कुमार रेड्डीवर असणार संघाची भिस्त…

ॲडलेड- दुसऱ्या कसोटीत दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतानं दुसऱ्या डावात 5 गडी गमावून 128 धावा केल्या आहेत.…

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पंतप्रधानांनी घेतली भारतीय खेळाडूंची भेट…

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघ आता कॅनबेराला पोहोचली आहे. जिथं त्यांना 30 नोव्हेंबरपासून पंतप्रधान…

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय; रंगतदार झालेल्या सामन्यात अक्षर पटेलने घेतलेला अफलातून झेल ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट…

सेंच्युरियन- टीम इंडियाने तिसऱ्या टी-२० सामन्यात साऊथ आफ्रिका संघाचा ११ धावांनी पराभव केला. पहिल्यांदा बॅटींगला उतरलेल्या…

दक्षिण आफ्रिकेचा थरारक विजय; भारत जिंकता जिंकता हरला; वरुण चक्रवर्तीचे पाच बळी ठरले व्यर्थ…

*गेबेऱ्हा-* भारताने दक्षिण आफ्रिकेपुढे ठेवलेले १२५ धावांचे आव्हान माफक वाटत होते. पण ‘वरुणराजा’ यावेळी भारताच्या मदतीला…

2 वर्षांत 330 टक्क्यांचा परतावा; रेल्वेचा हा स्टॉक दिर्घ मुदतीसाठी करा खरेदी… मिळेल बक्कळ नफा!..

तज्ज्ञांनी दीर्घ मुदतीसाठी टेक्समॅको रेलची निवड केली आहे. हे रेल्वेचे डबे, वॅगन, ईएमयूसह अनेक प्रकारचे भाग…

संजू सॅमसनने रचला इतिहास; टी-20 क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकावणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला…

डर्बन- भारताचा फलंदाज संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच टि-20 सामन्यात धावांचा पाऊस पाडताना शतक तर झळकावले,…

टिम इंडियाचा न्यूझीलंडकडून लाजीरवाणा पराभव; मायदेशात कसोटी मालिकेचे सर्व सामने गमावण्याची टिम इंडियावर नामुष्की…

मुंबई- मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला आहे. या…

न्यूझीलंडने ३६ वर्षांनंतर भारतीय भूमीवर इतिहास रचला, बेंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा पराभव..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळला गेला. या सामन्यात…

हार्दिक पंड्याची विस्फोटक खेळी, टीम इंडियाची विजयी सुरुवात, बांगलादेशचा 7 विकेट्सने धुव्वा..

टीम इंडियाने बांगलादेशला पहिल्या सामन्यात लोळवत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या…

यशस्वी जैस्वालकडे सचिनचा महारेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी, २०१० पासून असं घडलं नाही…

भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. २०१० मध्ये, त्याने…

You cannot copy content of this page