लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचाही अप्रत्यक्ष सहभाग; राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करताच हर्षवर्धन पाटलांनी केला मोठा गौप्यस्फोट…

*पुणे-* राज्यात काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे.…

लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन…

छत्रपती संभाजीनगर- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात…

1947 साली योजना असती तर मी दोन वेळचे जेवले असते:आशा भोसले यांनी दिली लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया…

*मुंबई-* महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच गाजत असल्याचे दिसत आहे. यावर सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले…

प्रहार संघटनेला धक्का, एकुलता एक आमदार शिंदे गटात:हजारो घाव देणार, बच्चू कडूंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा…

मुंबई- आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे एकमेव आमदार यांनी मुख्यमंत्री यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ…

*मुंबई:-* मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्यातील इयत्ता 5 वी…

मोदींच्या हस्ते जलपूजन झालेलं अरबी समुद्रातील शिवस्मारक कुठंय? संभाजीराजे छत्रपती घेणार शोध –

24 डिसेंबर 2016 ला कार्यक्रम घेऊन पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवस्मारकाच्या जलपूजनाच्या कार्यक्रम झाला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या…

कोकणात होणार राज्यातील सगळ्यात मोठा प्रकल्प; 38000 बेरोजगारांना मिळणार नोकरी…

मुंबई- राज्यात महायुती सरकार आल्यापासून अनेक मोठ मोठे बदल होताना दिसत आहे. राज्यात अनेक मोठे प्रकल्प…

महाराष्ट्राचा विषयच लय हार्ड; नागपुरात देशातील पहिला ‘चार मजली उड्डाणपूल’ सुरू…

नागपुरात देशातील पहिला चार मजली डबल डेकर उड्डाणपूल आजपासून (5 ऑक्टोबर) सुरू झालाय. या पुलाचं उद्घाटन…

बंजारा समाजाप्रती काँग्रेसची कायम अपमानजनक नीती; पोहरादेवीच्या कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींचा घणाघात…

काँग्रेसने बंजारा समाजाप्रती आपली अपमानजनक वागणूक कायम ठेवली. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी वाशिमच्या सभेतून…

पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासाला ‘मविआ’कडून ब्रेक- नरेंद्र मोदी यांचा मोठा आरोप…

काँग्रेसचे विचार नेहमी विदेशी राहिला आहे. ते दलित, मागस लोकांना आपले मानत नाही. त्यांनी बंजारा समाजाविषयी…

You cannot copy content of this page