कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचे दुसरे प्रशिक्षण संपन्न..

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी ठाणे, दि. २९ (जिमाका) – विधानपरिषदेच्या कोकण व…

मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती..

मुंबई: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, आवश्यकतेनुसार पर्यायी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत.…

संगमेश्वर तालुक्यातील विकास कामांचा बट्ट्याबोळजल जीवन मिशन योजनेचे ऑडिट होणे आवश्यक…

तालुक्यातील अनागोंदी कारभारा विरोधात सन्मा.श्री नारायणजी राणे साहेब खासदार महोदय तसेच सन्मा. निलेशजी राणे साहेब माजी…

कातभट्टीमुळे दुषित झालेल्या तुमच्या पाण्याचा प्रश्न सुटेपर्यंत मी तुमच्या पाठीशी…. सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थांना निलेश राणे यांनी दिली ग्वाही….कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्याची केली पाहणी..

*चिपळूण-* कातभट्टीच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे सावर्डे भुवडवाडीतील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. तुम्ही आतापर्यंत काय कारवाई…

गाजर देणारा नव्हे तर विकासाचा गजर करणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

राज्य सरकारने आज (28 जून) विधिमंडळात सादर केलेला अर्थसंकल्प हा अंतिम आहे असं विरोधक म्हणत असतील…

विधानभवनात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट; एकाच लिफ्टमधून सभागृहात दाखल; राजकीय चर्चांना उधाण…

मुंबई- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हे पावसाळी अधिवेशन सुरू…

कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक -२०२४…कोंकण विभागात एकूण ६४.१४ टक्के मतदान…१ लाख ४३ हजार २९७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क…

नवी मुंबई, दि.२७ :- कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी दिनांक २६ जून, २०२४ रोजी कोकण…

रत्नागिरीतील “आरजू टेकसोल” फसवणूक पोचली ५.९२ कोटीपार,आणखी एका आरोपीला अटक; २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी…

रत्नागिरी, दि. 26 : आरजू टेक्सोल कंपनीकडून फसवणूक प्रकरणातील आणखी एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन अन् ११ तासांचं थरारक ऑपरेशन; अपहरण झालेल्या १३ वर्षीय मुलाची पोलीसांनी केली सुखरुप सुटका; आरोपींना केले जेरबंद…

जालना- जालना शहरातील १३ वर्षीय मुलाच्या अपहरणाचा ११ तासांचा थरार समोर आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस…

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान काही तासांवर ​​​​​​​:तरी इंद्रायणी फेसाळलेली? सत्ताधारी नेत्यांला आळंदीत फिरकू न देण्याचा इशारा..

पुणे- वारकरी, गावकरी आणि देवस्थानाकडून सातत्याने मागणी करुन देखील आळंदीतील इंद्रायणीत रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांविरोधात अद्याप…

You cannot copy content of this page