तुरळ येथील विघ्नेश करंडे या तरूणाचे अपघाती निधन; कुटुंबाने कर्ता मुलगा गमावला करंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; तुरळ गावावर शोककळा पसरली..

संगमेश्वर- मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी जवळ बोलेरो पिकअप गाडीची दुचाकीला जोरदार धडक बसून झालेल्या…

मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती..

मुंबई: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, आवश्यकतेनुसार पर्यायी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत.…

मुबई गोवा महामार्गावर आणखी विघ्न? कशेडी बोगद्याला लागली गळती…

खेड :- मुंबई-गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील कशेडी बोगद्या मुळे कोकण वासियांना काहीसा दिलासा मिळेल असे वाटत…

महामार्गावर गटाराचे पाणी रस्त्यावर, नदीचे स्वरुप; महामार्गाला चिखलाचे साम्राज्य…

दिपक भोसले/संगमेश्वर- महामार्गावर संगमेश्वर धामणी ते तुरळ दरम्यान रस्त्याच्या बाजूला व्यवस्थित गटार नसल्याने महामार्गाला नदीचे स्वरूप…

आरवली – तळेखंडे मधील मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम हातानेच सुरू, जे एम म्हात्रे कंपनीचा अजब कारभार…

निकृष्ठ कामावर शासकीय अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर आणि साई कन्सल्टंट यांच्यावर कारवाईची मागणी…. संगमेश्वर-…

मुंबई-गोवा महामार्ग जूनअखेरपर्यंत सुरू होणार; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती…

नवी दिल्ली- गेल्या 15 वर्षांपासून रखडलेला मुंबई -गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार हा प्रश्न प्रत्येक कोकणवासियांना…

आरटीआय कार्यकर्ता माहिती मधून समोर आले मुंबई – गोवा महामार्गावर १२ वर्षात तब्बल ७३०० कोटी खर्च. खर्च वाढून झाला दुप्पट

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात कामाला गती, डिसेंबरपर्यंत होणार काम पूर्ण… रत्नागिरी : प्रतिनिधी…

मुंबई गोवा महामार्गावरील आंबेवाडी नाका येथील रस्ता खचला, वाहनचालकांसह प्रवाश्यांच्या जिवाला धोका..

कोलाड ( श्याम लोखंडे ) :पावसाळा सुरु होण्याच्या काही दिवस अगोदर कोलाड आंबेवाडी चौकातील उड्डाण पुल…

आरवली येथील उड्डाणपूलाचे काम युद्ध पातळीवर सुरू; उड्डाणपुलावरून मे अखेर वाहतूक सुरू होण्याची शक्यता…

संंगमेश्वर- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संंगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे उड्डाणपूलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. उड्डाणपुलावरून वाहतूक…

उपांत्य फेरीत पोहोचणारा भारत ठरला पहिला संघ:श्रीलंकेचा केला 302 धावांनी पराभव,…… वर्ल्डकपमधील सर्वात मोठा विजय मिळवला, शमीच्या 5 विकेट्स…

मुंबई,जनशक्तीचा दबाव- विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत पोहोचणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. भारताने श्रीलंकेचा…

You cannot copy content of this page