आर्थिक सक्षम होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज -पालकमंत्री डॉ. उदय सामंत….

*रत्नागिरी:  जिल्ह्यातील महिलांना रोजगाराबरोबरच ŕआर्थिक सक्षम बनवण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असून, बचत गटाच्या माध्यमातून  आर्थिक सक्षम…

उपकार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग ,जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या कारवाई करण्याच्या लेखी आश्वासनानंतर भोसले कुटुंबीयांचे आमरण उपोषण स्थगित…

संगमेश्वर /प्रतिनिधी- फुणगूस ग्रामपंचायत हद्दीतील घर क्रमांक 333/ अ ,ब क, हे आहे. सदर घराला कोणती…

फुणगूस मधील प्रीतम भोसले व कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण.. पंचायत समिती देवरुख व ग्रामसेवक फुणगूस यांच्याकडून कोणतीही कारवाई नाही…

रत्नागिरी/ प्रतिनिधी- फुणगूस मधील ग्रामसेवक अशोक तानाजी भुते याचा मनमानी कारभार विरोधात प्रीतम दीपक भोसले व…

फुणगूस मधील ग्रामसेवक याचा मनमानी कारभार… ग्रामपंचायत अधिनियम व कार्यपद्धतीचा ग्रामसेवकाला विसर.. प्रीतम भोसले व कुटुंब ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार 14 तारखेला आमरण उपोषण…

संगमेश्वर / मकरंद सुर्वे /प्रतिनिधी- फुणगूस ग्रामपंचायत हद्दीतील घर क्रमांक 333/ अ ,ब क, हे आहे.…

रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील रिक्त जागांच्या भरतीमध्ये  नव्या १४३७ शिक्षकांपैकी फक्त सोळाच स्थानिक, भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह….

*रत्नागिरी/ प्रतिनिधी-* रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील रिक्त जागांसाठी १,४३७ शिक्षकांची भरती करण्यात आली. मात्र, या…

शिक्षक कारभारी वाडेकर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत!..

श्रीकृष्ण खातू / संगमेश्वर /धामणी- दरवर्षी रत्नागिरी जिल्हा परिषद उपक्रमशील शिक्षकांचे शालेय शैक्षणिक कामाचे  मूल्यमापन करून…

आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा पुरस्कारांचे वितरण , आदर्श पिढी तयार करण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत जिल्ह्यातील सर्वच शाळा सुंदर बनवाव्यात – पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी : पालकांपेक्षा मुले शिक्षकांच्या सानिध्यात असतात. शिक्षकांचा ते आदर करतात. शिक्षक म्हणून हा आदर कायम…

पाण्याचा स्त्रोत,पाणीपुरवठा आणि योजनेचा दर्जा या आधारे पाणीटंचाईच्या कालावधीतच जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांची चौकशी करा – सुहास खंडागळे…

योजना होऊनही नागरिकांना पाणी मिळत नसेल तर ठेकेदारांची बिले थांबवा, गाव विकास समितीची रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…

बालविवाह विरोधात एकत्रितपणे लढा आवश्यक-नंदिनी घाणेकर

रत्नागिरी- समाजातून बालविवाह सारख्या अनिष्ठ रुढी, परंपरा दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन लढा देणे आवश्यक…

You cannot copy content of this page