होळीनिमित्त कोकणात विशेष रेल्वे गाड्या धावणार ; २४ फेब्रुवारीपासून आरक्षण सुरु …

*मुंबई  :*  मुंबईस्थित कोकणवासीय होळीनिमित्त कोकणातील मुळगावी जाण्याच्या तयारीत आहेत. मुंबईस्थित कोकणवासीयांची रेल्वेगाडीचे तिकीट आरक्षित करण्यासाठी…

कोकणातील साहित्यिक वाटचाल याच्यावर विशेष लेख…२१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन…

नवी दिल्ली- २१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे.…

कर्जत – मुरबाड राष्ट्रीय राज्यमार्गावरील खड्डे बुजवण्यास ठेकेदारासह एम एस आर डी सी विभागाचे दुर्लक्ष, आपघात होऊन जिवितहानीला जबाबदार कोण?…

*कर्जत: सुमित क्षिरसागर –* कर्जत तालुक्यातील कर्जत मुरबाड या रस्त्या वर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे मोठी…

मध्य रेल्वेने रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी मंगळवारी ब्लाॅक , कोकणातील गाड्या रखडणार!…

मुंबई : मध्य रेल्वेने रोहा यार्डमधील पायाभूत सुविधांसाठी मंगळवारी ब्लाॅक घेतला असून त्यामुळे कोकणातील रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर…

राज्याच्या हवामानात मोठा बदल होणार; आस्मानी संकट कोसळणार; अवकाळी पाऊस व थंडीची लाट असे दुहेरी संकट येणार…

पुणे- राज्यावर वर्षाच्या शेवटी व नवीन वर्षाच्या सुरवातीला आस्मानी संकट कोसळणार आहे. राज्याच्या  हवामानात मोठा बदल…

थंडीने रत्नागिरी जिल्हा गारठला; आंबा काजू उत्पादनात वाढ होण्याची व्यावसायिकांना आशा…

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातून गायब झालेल्या थंडीने पुन्हा चांगलाच जोर धरल्याने संपूर्ण जिल्हा थंडीने गारठला आहे.…

राज्यात हुडहुडी! दवबिंदू ही गोठले, जळगाव, पुणे, वाशिममध्ये सर्वात कमी तापमान, IMD चा अलर्ट…

राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या काही दिवसांत…

राज्यात हुडहुडी! बोचरी थंडी, गार वाऱ्यांमुळे तापमानात मोठी घट! IMD ने दिला शीत लहरीचा अलर्ट…

राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. शनिवारी तापमानात मोठी घट झाली असून पुढील काही दिवस थंडी आणखी…

राज्यात १४ डिसेंबरपर्यंत कडाक्याची थंडी, त्यानंतर पुन्हा वातावरणात बदल होणार!…

महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीचा जोर आणखी वाढणार, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.…

राज्यात हुडहुडी, रत्नागिरी, पुणे, नाशिक, साताऱ्यासह अनेक जिल्हे गारठले; थंडी आणखी वाढण्याचा इशारा…

मुंबई- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यातील वातावरणावर परिमाण होणार आहे. सध्या…

You cannot copy content of this page