४ हजार ६३२ कासवांची पिल्ले गावखडी समुद्रात झेपावली…

रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले या कासवाच्या जातीची गावखडी कासव संवर्धन केंद्रामध्ये यावर्षीच्या विणीच्या हंगामात १५३ घरट्यांच्या…

पाकिस्तानी पंतप्रधानांनी अमेरिका, सौदी आणि चीनचे मानले आभार:शाहबाज म्हणाले- भारताने आधी हल्ला केला, आम्ही युद्धाला त्याच्या समाप्तीपर्यंत घेऊन जाऊ…

इस्लामाबाद- भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री ११:३० वाजता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा खोटा दावा…

युद्ध थांबले आहे… भारत, पाकिस्तान आणि अमेरिका काय म्हणाले ते जाणून घ्या…

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर झाली आहे. भारताशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तान अनेक दिवसांपासून अमेरिकेच्या संपर्कात होता.…

पाकच्या कुरापती सुरूच..! भारताच्या १५ लष्करी तळांवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न, लाहोरमधील एअर डिफेन्स यंत्रणा ध्वस्त…

पाकिस्तानने काल रात्री भारताच्या १५ लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, जो भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने…

मोठ्या पडद्यावर आंबेडकर, सरदार पटेल जिवंत करणारे प्रसिद्ध मेकअप मॅन विक्रम गायकवाड यांचं निधन…

विक्रम गायकवाड यांनी वयाच्या 61 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गायकवाड यांच्या निधनानंतर कुटुंबावर…

पाकिस्तानचे तीन तुकडे होणार?, भारताच्या जबरदस्त प्रहारनंतर डिफेन्स एक्सपर्ट्स काय म्हणतात?

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे मृत्यू झालेल्या दहशतवादी पाकिस्तानी झेंड्यात लपटलेले दिसले. तसेच त्यांच्या दफनविधीला लष्करचे अधिकारी…

मोठी अपडेट! पाकिस्तानला दाखवले दिवसा तारे, बांगलादेशाविरोधात भारताची मोठी ॲक्शन…

भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध ताणल्या गेले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सीमा रेषेवर पाककडून सातत्याने ड्रोन, मिसाईल…

इस्लामाबाद ते लाहोर फक्त धूर… रात्री काय घडलं ? सहा महत्त्वाच्या अपडेट…

सलग तीन दिवसांपासून ड्रोन आणि मिसाइल हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्ताची काल रात्री भारताने चांगलीच हेकडी…

राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पूजन,11 रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांची उपिस्थती

     कणकवली/प्रतिनिधी:- मालवण- राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला. शिवराय या…

पाकिस्तानचे तुकडे पडणार, एक तृतीयांश भागावर बलोच आर्मीचा कब्जा, पाकिस्तानी सैन्य चौक्या सोडून पळाले…

बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याला सुरुवातीपासूनच भारताने पाठिंबा दिला आहे. आता भारताने केलेल्या कारवाईनंतर बलोच लिबरेशन आर्मिनेही पाकिस्तानला दणका…

You cannot copy content of this page